शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

सात्विक विचारांमुळेच होईल शांतता प्रस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

ध्या संपूर्ण विश्वामध्येच अशांततेचे वातावरण आहे. या स्थितीत शांतता प्रस्थापित व्हायची असेल, तर प्रत्येकाची बुद्धी आणि मन शांत झाले पाहिजे. यासाठी सात्विक

- लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : सध्या संपूर्ण विश्वामध्येच अशांततेचे वातावरण आहे. या स्थितीत शांतता प्रस्थापित व्हायची असेल, तर प्रत्येकाची बुद्धी आणि मन शांत झाले पाहिजे. यासाठी सात्विक विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोमवारी येथे केले.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या समारंभात काशीपीठाच्या पुरस्कारांचे महास्वामीजींच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी अध्यक्षस्थानी होत्या. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (पुणे) यांना बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार, ‘लोकमत’च्या मनुष्यबळ विकास आणि प्रशासन विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष बालाजी मुळे (औरंगाबाद) यांना ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार, डॉ. शोभा कराळे यांना डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. रेवणसिद्ध वाडेकर, स्वाती कराळे, उजमाअख्तर मुछाले यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.