शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

सात्विक विचारांमुळेच होईल शांतता प्रस्थापित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

ध्या संपूर्ण विश्वामध्येच अशांततेचे वातावरण आहे. या स्थितीत शांतता प्रस्थापित व्हायची असेल, तर प्रत्येकाची बुद्धी आणि मन शांत झाले पाहिजे. यासाठी सात्विक

- लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : सध्या संपूर्ण विश्वामध्येच अशांततेचे वातावरण आहे. या स्थितीत शांतता प्रस्थापित व्हायची असेल, तर प्रत्येकाची बुद्धी आणि मन शांत झाले पाहिजे. यासाठी सात्विक विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सोमवारी येथे केले.डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या समारंभात काशीपीठाच्या पुरस्कारांचे महास्वामीजींच्या हस्ते वितरण झाले, त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी अध्यक्षस्थानी होत्या. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे (पुणे) यांना बंडय्या मठपती समाजसेवा पुरस्कार, ‘लोकमत’च्या मनुष्यबळ विकास आणि प्रशासन विभागाचे सहाय्यक उपाध्यक्ष बालाजी मुळे (औरंगाबाद) यांना ष. ब्र. परंडकर महाराज पत्रकारिता पुरस्कार, डॉ. शोभा कराळे यांना डॉ. चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्काराने गौरविण्यात आले. रेवणसिद्ध वाडेकर, स्वाती कराळे, उजमाअख्तर मुछाले यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी दहा हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.