शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून श्रेयाचं राजकारण

By admin | Updated: April 6, 2016 17:37 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सरकारमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात भव्य स्मारक उभं राहत आहे.

 

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमच्या सरकारमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचं समुद्रात भव्य स्मारक उभं राहत असल्याचं विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितलं आहे. काँग्रेसच्या काळातल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तेव्हाच्या केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे तीनदा बैठका केल्या. मात्र तरीही स्मारकाला तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी दिली नव्हती. 

सीआरझेडच्या नियमात परवानगी देता येत नाही. त्यामुळे आम्ही सीआरझेडच्या नोटिफिकेशनमध्ये दुरुस्ती केली. आणि दुरुस्ती केल्यानंतर पहिली नोटिफिकेशन निघालं आहे. शेवटच्या नोटिफिकेशमुळेच समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. नेव्ही, मुंबई पोर्ट ट्रस्ट, मेरिटाइम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभाग, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस आयुक्त, सीआरझेड, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, महापालिका आयुक्त, बेस्ट महासंचालक, एव्हीएशन ऑथोरिटी ऑफ इंडियाची परवानगी घेतली आहे. 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाच्या पलिकडचा विषय असल्याचंही यावेळी फडणवीसांनी सांगितलं आहे.