शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
2
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
5
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
6
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
7
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
8
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
9
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
10
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
11
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
12
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
14
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
15
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
16
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
17
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
18
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
19
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
20
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी

‘श्रीफळ ’ नमले!

By admin | Updated: August 2, 2016 23:07 IST

शुभ कार्यात, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे. श्रीफळाशिवाय पूजा आणि कलश स्थापना होवूच शकत नाही, अथवा

- अनिल गवई
 
खामगाव, दि. २ : शुभ कार्यात, कोणत्याही देवी-देवतांच्या पूजेत श्रीफळ म्हणजेच नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे.  श्रीफळाशिवाय पूजा आणि कलश स्थापना होवूच शकत नाही, अथवा दुस-या कुणाला या फळाचे स्थान घेता नाही. असे बहुमोल असलेल्या ‘श्रीफळा’ला अखेर नमावे लागले आहे.  
देवी-देवतांची पूजा, गृहप्रवेश, मंगल प्रसंग आदीमध्ये कलश स्थापन करण्याची परंपरा भारतात आहे. कलश स्थापनेसह, सत्कार प्रसंगातही श्रीफळाचीच भेट दिली जाते.  श्रीफळाच्या म्हणजेच नारळाच्या झाडाला ‘भूतलावरील कल्पवृक्ष’ असेही संबोधतात. पुराण, वेद, उपनिषदांमध्येही श्रीफळाचे महत्व सांगितले गेले आहे. मानाचे स्थान असलेल्या श्रीफळाला अखेर नमती घ्यावी लागली आहे. त्याचे कारणही तसेच असून, गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत श्रीफळाच्या किंमतीत निम्याने घट झाली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांच्या सुरूवातीलाच श्रीफळाचे भाव घसरल्याने किरकोळ विक्रेतेही हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ठोक बाजारात श्रीफळाचे दर १५००-१७०० रुपयापर्यंत तर जून-जुलै महिन्यात १२००-१४०० आणि जुलै अखेरीस ७३०-७५० रुपयांना श्रीफळाचे एक पोते मिळत आहे. त्यामुळे साहजिकच किरकोळ बाजारातही श्रीफळाचे दर पडले आहेत.
 
श्रीफळाचे किरकोळ बाजारातील दर
महिनाभाव
मार्च, एप्रिल, मे२०
जून-जुलै१८-१५
जुलै अखेर, आॅगस्ट१०
 
सणासुदीच्या दिवसाच्या सुरूवातीलाच नारळाचे दर पडले आहेत. त्यामुळे अत्यल्प दरात म्हणजे केवळ १० रुपयाला नारळ विकावे लागत आहे.
-सरस्वतीताई भारसाकळे,
किरकोळ नारळ विक्रेता, खामगाव.