शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘श्रावणबाळ व संजय गांधी निराधार’ वाढीव अनुदानाचा निर्णय लवकरच

By admin | Updated: December 12, 2015 00:20 IST

श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० ऐवजी वाढीव हजार रुपये अनुदान करण्याबाबतचा निर्णय शासन लवकरच करणार आहे

नागपूर : श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० ऐवजी वाढीव हजार रुपये अनुदान करण्याबाबतचा निर्णय शासन लवकरच करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य बच्चू कडू, आशिष देशमुख, अनिल बोंडे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राजकुमार बडोले यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत अनुदान वाढविण्यासंदर्भात अनेक संघटनांनी मागणी केली होती. त्यामुळे ६०० रुपयाऐवजी हजार रुपये मानधन देण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. यावर बच्चू कडू यांनी किती दिवसात निर्णय घेतला जाईल, याचा स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली. यावर लवकरात लवकर निर्णय गेऊन असे बडोले यांनी सांगितले. दरम्यान मंत्री महोदयांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विधानसभा सदस्य बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला. (प्रतिनिधी)