शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

‘श्रावणबाळ व संजय गांधी निराधार’ वाढीव अनुदानाचा निर्णय लवकरच

By admin | Updated: December 12, 2015 00:20 IST

श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० ऐवजी वाढीव हजार रुपये अनुदान करण्याबाबतचा निर्णय शासन लवकरच करणार आहे

नागपूर : श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६०० ऐवजी वाढीव हजार रुपये अनुदान करण्याबाबतचा निर्णय शासन लवकरच करणार आहे, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य बच्चू कडू, आशिष देशमुख, अनिल बोंडे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना राजकुमार बडोले यांनी सांगितले की, या योजनेंतर्गत अनुदान वाढविण्यासंदर्भात अनेक संघटनांनी मागणी केली होती. त्यामुळे ६०० रुपयाऐवजी हजार रुपये मानधन देण्याचा शासनाचा विचार सुरू आहे. यावर बच्चू कडू यांनी किती दिवसात निर्णय घेतला जाईल, याचा स्पष्ट खुलासा करण्याची मागणी केली. यावर लवकरात लवकर निर्णय गेऊन असे बडोले यांनी सांगितले. दरम्यान मंत्री महोदयांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विधानसभा सदस्य बच्चू कडू यांनी निषेध व्यक्त करीत सभात्याग केला. (प्रतिनिधी)