शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकतरी स्मार्टसिटी दाखवा; भुजबळ यांचे सरकारला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:16 IST

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

मुंबई : पाच वर्षात राज्यात दहा स्मार्ट सिटी करणार होतात त्याचे काय झाले, असा सवाल करत एकतरी स्माटरसिटी दाखवा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारला केले.

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या काळात २ लाख कोटीचे कर्ज झाले. त्यात आधीच्या युती सरकारने करुन ठेवलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश होता. मात्र आताच्या भाजपा-शिवसेना सरकारने ते कर्ज ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांवर नेऊन ठेवले आहे. राज्याचा महसूल कमी झाला म्हणून खर्चासाठी कर्जाची रक्कम वापरली जात आहे. बुलेट ट्रेनसाठी जपानकडून १ लाख कोटींचे कर्ज घेतले. समृध्दी महामार्गासाठी दक्षिण कोरियाकडून कर्ज घेतले. कर्ज काढून सण साजरा करण्याचे काम राज्यसरकार करत असल्याचा टोला आमदार भुजबळ यांनी लगावला.

राज्यात पाणीटंचाई असताना दमन गंगा, नार-पार या धरणाचे पाणी गुजरातकडे वळविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठया वल्गना केल्या. कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय, असा सवालही भुजबळ यांनी केला.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSmart Cityस्मार्ट सिटी