शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

एकतरी स्मार्टसिटी दाखवा; भुजबळ यांचे सरकारला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 06:16 IST

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला.

मुंबई : पाच वर्षात राज्यात दहा स्मार्ट सिटी करणार होतात त्याचे काय झाले, असा सवाल करत एकतरी स्माटरसिटी दाखवा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरकारला केले.

अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या काळात २ लाख कोटीचे कर्ज झाले. त्यात आधीच्या युती सरकारने करुन ठेवलेल्या ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश होता. मात्र आताच्या भाजपा-शिवसेना सरकारने ते कर्ज ४ लाख ६२ हजार कोटी रुपयांवर नेऊन ठेवले आहे. राज्याचा महसूल कमी झाला म्हणून खर्चासाठी कर्जाची रक्कम वापरली जात आहे. बुलेट ट्रेनसाठी जपानकडून १ लाख कोटींचे कर्ज घेतले. समृध्दी महामार्गासाठी दक्षिण कोरियाकडून कर्ज घेतले. कर्ज काढून सण साजरा करण्याचे काम राज्यसरकार करत असल्याचा टोला आमदार भुजबळ यांनी लगावला.

राज्यात पाणीटंचाई असताना दमन गंगा, नार-पार या धरणाचे पाणी गुजरातकडे वळविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठया वल्गना केल्या. कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय, असा सवालही भुजबळ यांनी केला.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळSmart Cityस्मार्ट सिटी