शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

पहाटेच उघडणार दुकाने

By admin | Updated: February 17, 2016 03:25 IST

राज्यातील किरकोळ विक्रीची दुकाने आता पहाटे ५ वाजता उघडता येईल आणि रात्री ११ वाजता ते बंद करावे लागेल. नवीन किरकोळ व्यापार धोरणात ही परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : राज्यातील किरकोळ विक्रीची दुकाने आता पहाटे ५ वाजता उघडता येईल आणि रात्री ११ वाजता ते बंद करावे लागेल. नवीन किरकोळ व्यापार धोरणात ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र दुकाने २४ तास उघडी ठेवता येणार नाहीत.मेक इन इंडिया सप्ताहानिमित्त जाहीर झालेल्या या धोरणात दुकान वर्षभर ३६५ दिवस सुरू ठेवण्याची अनुमती देण्यात आली आहे, पण दुकानातील नोकरांना साप्ताहिक सुटी ही द्यावीच लागेल. महिला कर्मचाऱ्यांना रात्री १० पर्यंत कामावर ठेवता येईल पण त्यांच्या सुरक्षिततेची हमी दुकानदाराला द्यावी लागेल. आणखी उशिरापर्यंत त्या कामावर राहिल्यास त्यांना घरी पोहोचविण्याची व्यवस्थादेखील करावी लागेल. रात्रपाळीमध्ये काम करायचे की नाही याचे निर्णय स्वातंत्र्य त्या कर्मचारी महिलेचे असेल.