शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

धक्कादायक - नाशिकच्या बालसुधारगृहातून १२ बालगुन्हेगारांचे पलायन

By admin | Updated: January 11, 2016 17:22 IST

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तुरुंगासारखाच चोख बंदोबस्त असूनही लोखंडाचे गज कापून व १६ फूटांची भिंत ओलांडून ही मुलं पळून गेल्याचे वृत्त आहे.
शहराच्या अगदी मध्यवस्तीत हे सुधारगृह आहे. तिथली सुरक्षा तुरुंगाप्रमाणेच चोख असते व भोवती १६ फूटांची भिंतही आहे. या बालगुन्हेगारांना रात्री लॉकअपमध्ये ठेवलं जातं
आज पहाटे लॉपअपचे काही गज कापल्याचं सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मुंबई, पणे, सातारा अशा विविध ठिकाणच्या १२ बालगुन्हेगारांनी पोबारा केल्याचे लक्षात आले.
पलायन केलेले बालगुन्हेगार १६ ते १८ वयोगटातले आहेत व त्यांच्यावर खून, दरोडे, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत.