शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

धक्कादायक - नाशिकच्या बालसुधारगृहातून १२ बालगुन्हेगारांचे पलायन

By admin | Updated: January 11, 2016 17:22 IST

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ११ - गंभीर गुन्हे दाखल असलेल्या १२ मुलांनी आज पहाटे नाशिकमधल्या बालसुधारगृहातून पलायन केले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तुरुंगासारखाच चोख बंदोबस्त असूनही लोखंडाचे गज कापून व १६ फूटांची भिंत ओलांडून ही मुलं पळून गेल्याचे वृत्त आहे.
शहराच्या अगदी मध्यवस्तीत हे सुधारगृह आहे. तिथली सुरक्षा तुरुंगाप्रमाणेच चोख असते व भोवती १६ फूटांची भिंतही आहे. या बालगुन्हेगारांना रात्री लॉकअपमध्ये ठेवलं जातं
आज पहाटे लॉपअपचे काही गज कापल्याचं सुरक्षारक्षकांच्या लक्षात आलं. त्यानंतर शोधाशोध सुरु झाली आणि मुंबई, पणे, सातारा अशा विविध ठिकाणच्या १२ बालगुन्हेगारांनी पोबारा केल्याचे लक्षात आले.
पलायन केलेले बालगुन्हेगार १६ ते १८ वयोगटातले आहेत व त्यांच्यावर खून, दरोडे, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या मुलांचा शोध घेत आहेत.