शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

रत्नागिरीमध्ये शिवसेनाच

By admin | Updated: February 24, 2017 04:32 IST

बंडखोरी आणि पक्षांतराचा फटका बसूनही शिवसेनेने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरील आपले वर्चस्व

रत्नागिरी : बंडखोरी आणि पक्षांतराचा फटका बसूनही शिवसेनेने रत्नागिरी जिल्हा परिषदेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रथमच स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या ५५ जागांपैकी तब्बल ३९ जागा जिंकून रत्नागिरी जिल्हा आपलाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. राष्ट्रवादीने १६ आणि काँग्रेसने केवळ १ जागा जिंकली. भाजपाला भोपळाही फोडता आला नाही. जिल्ह्यातील नऊपैकी पाच पंचायत समितींवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले असून, राष्ट्रवादीने दोन पंचायत समिती मिळवल्या आहेत. अन्य दोन पंचायत समिती त्रिशंकू झाल्या आहेत.इच्छुकांची संख्या असल्याने शिवसेनेत बंडखोरी झाली. काहींनी भाजपामध्ये जाऊन निवडणूक लढवली. मात्र कसलाही परिणाम न होता शिवसेनेने गतवेळेपेक्षा अधिक जागा जिंकल्या. रत्नागिरी (१0), संगमेश्वर (७) आणि लांजा (४) या तीन ठिकाणी सर्व जागा सेनेने जिंकल्या. दापोली, खेड, चिपळूण येथे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या बरोबरीने यश मिळवले. गुहागरात राष्ट्रवादी आघाडीवर राहिली. काँग्रेसला राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेची एक जागा मिळाली. भाजपा शून्यावरच बाद झाला. रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर आणि खेड पंचायत समिती शिवसेनेकडे तर दापोली आणि गुहागर पंचायत समिती राष्ट्रवादीने जिंकली आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरीपक्षजागाभाजपा00शिवसेना३९काँग्रेस0१राष्ट्रवादी१५इतर00