शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

शिवसेनेचा आता राजू शेट्टींवर हल्लाबोल

By admin | Updated: October 2, 2014 12:17 IST

भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात गर्जना करणा-या शेट्टींना भाजप नेत्यांनी फटकारले होते. मात्र बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आला आहे. 
‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ असा सल्ला राजू शेटटींनी दिला होता, मात्र  राज्यातील स्वयंघोषित मित्रपक्ष जेव्हा जन्मही झाला नव्हकता तेव्हापासून शिवसेना 'रालोआ'त आहे अशी आठवण लेखातून करून देण्यात आली आहे. सत्ता गेल्यावर भाजपाची दाणादण उडाली, तेव्हा अनेक पक्ष सोडून गेले, पण तेव्हाही शिवसेना रालोआत होती, प्तिकूळ काळात आम्ही ती टिकवून ठेवली. आम्ही आमचा विचार वा पार्ट्या काहीही बदलले नाही असे सांगत आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी शेट्टींना सुनावले आहे. 
आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्याने त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणार्‍या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वत: राजू शेट्टी तरी ‘भाजप’ सरकारवर खूश आहेत का? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.