शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शिवसेनेचा आता राजू शेट्टींवर हल्लाबोल

By admin | Updated: October 2, 2014 12:17 IST

भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात गर्जना करणा-या शेट्टींना भाजप नेत्यांनी फटकारले होते. मात्र बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आला आहे. 
‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ असा सल्ला राजू शेटटींनी दिला होता, मात्र  राज्यातील स्वयंघोषित मित्रपक्ष जेव्हा जन्मही झाला नव्हकता तेव्हापासून शिवसेना 'रालोआ'त आहे अशी आठवण लेखातून करून देण्यात आली आहे. सत्ता गेल्यावर भाजपाची दाणादण उडाली, तेव्हा अनेक पक्ष सोडून गेले, पण तेव्हाही शिवसेना रालोआत होती, प्तिकूळ काळात आम्ही ती टिकवून ठेवली. आम्ही आमचा विचार वा पार्ट्या काहीही बदलले नाही असे सांगत आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी शेट्टींना सुनावले आहे. 
आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्याने त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणार्‍या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वत: राजू शेट्टी तरी ‘भाजप’ सरकारवर खूश आहेत का? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.