शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

शिवसेनेचा आता राजू शेट्टींवर हल्लाबोल

By admin | Updated: October 2, 2014 12:17 IST

भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात गर्जना करणा-या शेट्टींना भाजप नेत्यांनी फटकारले होते. मात्र बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आला आहे. 
‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ असा सल्ला राजू शेटटींनी दिला होता, मात्र  राज्यातील स्वयंघोषित मित्रपक्ष जेव्हा जन्मही झाला नव्हकता तेव्हापासून शिवसेना 'रालोआ'त आहे अशी आठवण लेखातून करून देण्यात आली आहे. सत्ता गेल्यावर भाजपाची दाणादण उडाली, तेव्हा अनेक पक्ष सोडून गेले, पण तेव्हाही शिवसेना रालोआत होती, प्तिकूळ काळात आम्ही ती टिकवून ठेवली. आम्ही आमचा विचार वा पार्ट्या काहीही बदलले नाही असे सांगत आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी शेट्टींना सुनावले आहे. 
आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्याने त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणार्‍या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वत: राजू शेट्टी तरी ‘भाजप’ सरकारवर खूश आहेत का? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.