शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा आता राजू शेट्टींवर हल्लाबोल

By admin | Updated: October 2, 2014 12:17 IST

भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - भाजपासोबत गेलेल्या मित्रपक्षातील नेत्यांवर शिवसेनेचा हल्ला सुरूच आहे. आधी आठवले मग जानकर आणि आता राजू शेट्टींवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदी सरकारच्या विरोधात गर्जना करणा-या शेट्टींना भाजप नेत्यांनी फटकारले होते. मात्र बिळात नेण्यासाठी चार शेंगा त्यांच्याही तोंडी महाराष्ट्रातील समस्त शेतकरी वर्गाचे त्यांच्या लेखी भले झाले असे मानायला हरकत नाही अशी टीका अग्रलेखात करण्यात आला आहे. 
‘‘शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडू नये!’’ असा सल्ला राजू शेटटींनी दिला होता, मात्र  राज्यातील स्वयंघोषित मित्रपक्ष जेव्हा जन्मही झाला नव्हकता तेव्हापासून शिवसेना 'रालोआ'त आहे अशी आठवण लेखातून करून देण्यात आली आहे. सत्ता गेल्यावर भाजपाची दाणादण उडाली, तेव्हा अनेक पक्ष सोडून गेले, पण तेव्हाही शिवसेना रालोआत होती, प्तिकूळ काळात आम्ही ती टिकवून ठेवली. आम्ही आमचा विचार वा पार्ट्या काहीही बदलले नाही असे सांगत आम्ही ‘रालोआ’त राहायचे की आणखी काय करायचे याचा निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी शेट्टींना सुनावले आहे. 
आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची एक मजबुरी असल्याने त्यांना भाजपच्या पितांबराचा सोगा धरावा लागला. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणार्‍या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झाली असल्याची टीकाही अग्रलेखात करण्यात आली आहे. स्वत: राजू शेट्टी तरी ‘भाजप’ सरकारवर खूश आहेत का? असा सवालही लेखात विचारण्यात आला आहे.