शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

शिर्डीत एकात्मतेची अखंड धुनी!

By admin | Updated: October 31, 2014 01:53 IST

साईंनी त्यांच्या हयातीत द्वारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े

राष्ट्रीय एकता दिवस : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे निमित्त
प्रमोद आहेर - शिर्डी
साईंनी त्यांच्या हयातीत द्वारकामाई मशिदीमध्ये धुनीच्या रूपाने पेटवलेली एकात्मतेची ज्योत आजही सर्व मानव जातीला सर्वधर्म समभावाची शिकवण देत आह़े यामुळेच साईंच्या शिर्डीची राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून जगभर ओळख निर्माण झाली आह़े भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती (31 ऑक्टोबर) राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होत असताना 
शिर्डीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. 
जवळपास दीडशे वर्षापूर्वी साईबाबांचे शिर्डीत आगमन झाल़े त्यांनी वास्तव्यासाठी येथील पडकी मशीद निवडली. मशिदीची साफसफाई करून त्यांनी तिला द्वारकामाई मशीद नाव दिल़े मशिदीत बाबा स्वहस्ते अन्न शिजवत व एकाच पंक्तीत सर्व जातीधर्माच्या भक्तांना खाऊ घालीत़ बडेबाबा रोज बाबांच्या बरोबर पंक्तीला असत़ बाबा मशिदीत राहून फकिराचा पेहराव घालत त्यामुळे मुस्लिमांना, तर मशिदीत धुनीच्या रूपाने अखंड अग्नी पेटवलेला असल्याने हिंदूंनाही ते आपले वाटत.  बाबा जसे गीतेमधील श्लोक सांगत तसे कुराणातील आयातचाही आधार घेत़ यामुळे हिंदू-मुस्लीम दोघांच्या दृष्टीनेही द्वारकामाई मशीद पवित्र ठिकाण बनल़े बाबांच्या भक्तांमध्ये हिंदू, मुस्लीम, पारशी, ािश्चन भाविक होते. निर्वाणापूर्वी साईबाबांनी 15 दिवस अगोदर वङो यांच्याकडून द्वारकामाईत रात्रंदिवस रामविजय ग्रंथाचे वाचन करून हिंदूंना निर्वाणाचा संदेश दिला होता़ तसाच औरंगाबादचे मुस्लीम संत बन्ने मिया यांनाही कासिम नावाच्या भाविकाकडे अडीचशे रुपये पाठवून कव्वाली व न्यास करण्यास सांगितले होत़े 
15 ऑक्टोबर 1918 रोजी विजयादशमी संपून एकादशी लागताच बाबांचे निर्वाण झाले. तेव्हा नव दिन नव तारीख म्हणजे त्या दिवशी मुस्लीम कॅलेंडरप्रमाणो 9 तारीख, मोहरमच्या नवव्या दिवशी बन्ने मियांना कळवलेल्या दिवशीच बाबांनी देह ठेवला़ त्या दिवशी बुद्ध जयंती होती तसा पूर्व भारतात दुर्गा उत्सवाचा समाप्ती दिन होता, असा दाखला मिळतो़