शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळेत निवारा

By admin | Updated: April 26, 2016 02:35 IST

राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांचे मुंबईतील स्थलांतर वाढले आहे.

मुंबई : राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे ग्रामीण भागातील दुष्काळग्रस्तांचे मुंबईतील स्थलांतर वाढले आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले हे दुष्काळग्रस्त फ्लायओव्हरखाली अथवा मिळेल त्या जागी आपले बिऱ्हाड मांडत आहेत. परंतु येथेही त्यांना अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. परिणामी दुष्काळग्रस्तांच्या निवाऱ्याची नीटनेटकी व्यवस्था व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन महापालिकेला धाडण्यात आले आहे.गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना यासंबंधीचे निवेदन पाठविले आहे. निवेदनात मुंबईत स्थलांतरित झालेल्या दुष्काळग्रस्तांना महापालिकेच्या शाळा तात्पुरत्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. मुंबईत स्थलांतरित झालेले बहुसंख्य दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील आहेत. विशेषत: लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांची संख्या मोठी असून, सध्या त्यांचे वास्तव्य घाटकोपरमधल्या भटवाडी येथील दत्ताजी साळवी मैदानात तात्पूरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या तंबूत आहे. (प्रतिनिधी)