शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मुख्यमंत्र्यांविरोधात शरद राव आक्रमक

By admin | Updated: June 14, 2014 04:46 IST

फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे

मुंबई : फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्षा चालक-मालक, फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांची घोषणा करत राव यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.राज्य सरकारने नेमलेल्या हकिम समितीच्या अहवालानुसार, रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यासाठी किमान भाडे म्हणून १८ रुपये देण्याची मागणी राव यांनी केली आहे. आॅटोरिक्षा धंद्याच्या विविध घटकांच्या किमतीत झालेली वाढ आणि घट याचा आढावा या समितीने घेतला होता. त्यानुसार पायाभूत भाडे ठरवून भाडेसारिणी तयार करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. १ मे २०१३ रोजी या सूत्रानुसार रिक्षाचालकांना ४६ पैशांची भाडेवाढ देण्याची गरज होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे १५ लाख रिक्षाचालक आणि मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे राव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१ मे २०१४पासूनचे किमान भाडे ठरविण्याबाबत कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तरीही मुख्यमंत्री उदासीन असल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २० जूननंतर रिक्षाचालकांचे आंदोलन२० जूनपर्यंत शासनाने भाडेवाढ दिली नाही, तर एकाच दिवशी राज्यातील १५ लाख रिक्षाचालक आणि मालक त्या-त्या जिल्ह्यातील वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतील. नेमके कोणत्या दिवशी आंदोलन करणार, याबाबत राव यांनी सांगितले नाही....तर पालिकाही बंद करणारसध्या मुंबई वगळता इतर महापालिकांत लावलेल्या एलबीटीमुळे १६ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र एलबीटी रद्द करून व्हॅटवर अतिरिक्त भार लावल्यास केवळ ७६० कोटींचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी शासन एलबीटी रद्द करेल किंवा एलबीटीच्या धोरणात बदल करेल, त्या रात्रीपासून सर्व महापालिका कामबंद आंदोलन करू,’ असा इशारा राव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)