शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा

By admin | Updated: August 27, 2016 01:37 IST

सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल

पिंपरी : औद्योगिक वापरामुळे दूषित झालेले, तसेच नागरी वस्त्यांमधून निर्माण होणारे सांडपाणी शुद्ध केल्यास, शेती व अन्य कामासाठी पुनर्वापर झाल्यास आपल्याला भेडसावत असलेल्या जल समस्यांवर सहज मात करता येईल, असे मत पाणीवाले बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले संत बलबीर सिंग सिचेवाल यांनी व्यक्त केले आहे़ महाराष्ट्र विकास केंद्र, पुणे या सेवा संस्थेच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते़समाजातील लोकसहभाग आणि राज्यकर्ते व प्रशासन यांच्याकडे इच्छाशक्ती असायला हवी़ निसर्गात उपलब्ध असलेल्या हवा, पाणी, जमीन, वनस्पती, आणि नैसर्गिक सामग्रीचा उपयोग व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले़ पंजाबमधील कालीबेन नदीचे पुनरुज्जीवन आणि तिचा १६५ किलोमीटर लांबीचा प्रवाह प्रदूषणमुक्त केला़ यामुळे सिचेवाल यांना जागतिक जलपरिषदेचे सदस्य डॉ़ मुस्तफ ा ताहेर अली सासा यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला़ या कार्यक्रमाला डॉ़ दि़ मा़ मोरे, राज्याचे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, इंद्रजित देशमुख, अनिल पाटील, राजेंद्र शेलार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी केले़ तर प्रा. नेहा बोकील यांनी आभार मानले़(प्रतिनिधी)