शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

सांडपाण्याचा पुनर्वापर आवश्यक

By admin | Updated: April 30, 2016 00:37 IST

शहरांमध्ये वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि सांडपाण्याचा शून्य टक्के पुनर्वापर यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.

पुणे : शहरांमध्ये वेगाने होणारे काँक्रिटीकरण आणि सांडपाण्याचा शून्य टक्के पुनर्वापर यामुळे पाणीटंचाईच्या समस्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. काँक्रिटीकरणामुळे जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होत नाही. काँक्रिटीकरण टाळल्यास आणि इस्राईलप्रमाणे सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर केल्यास पाण्याची समस्या सुटू शकेल, असे मत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले.‘आम्ही एकपात्री’ या एकपात्री कलाकारांच्या राज्यस्तरीय संस्थेच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी टाटा एआयए इन्श्युरन्स संस्थेच्या ज्योती वझे उपस्थित होत्या.संस्थेच्या कलाकारांनी मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन करत ‘थेंब थेंब पाणी वाचवू’ हा संदेश् देत ‘हास्यवर्षाव’ हा विनोदी कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये बंडा जोशी, वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, उज्वला कुलकर्णी, मारुती यादव, मोनिका जोशी, चंद्रकांत परांजपे, श्ेखर केदारी या कलाकारांनी रसिकांना खळखळून हसवले. संगीत संयोजन धनश्री मुंदडा तर कीर्ती रामदासी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)