शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यातील अनेक रेल्वेमार्ग रखडले

By admin | Updated: June 23, 2014 23:51 IST

केंद्रीय रेल्वे मंत्रलयाने नवे रेल्वेमार्ग टाकण्याचे काम त्या-त्या राज्यातील सरकारच्या भागीदारीतून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिनय खोपडे - गडचिरोली
केंद्रीय रेल्वे मंत्रलयाने नवे रेल्वेमार्ग टाकण्याचे काम त्या-त्या राज्यातील सरकारच्या भागीदारीतून पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील अनेक रेल्वेमार्ग रखडले असल्याची माहिती समोर आली आहे. स्वातंत्र्यानंतर 53 वर्षात महाराष्ट्राचा विचार करता केवळ 95क् किमीचेच रेल्वे मार्ग पूर्ण होऊ शकले, अशी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राचा भूभाग 3क्8 हजार चौ.किमी क्षेत्रवर  पसरलेला आहे. राज्यातील 36 जिल्हे व मुंबई असे मिळून हा संपूर्ण भाग येतो. राज्याने गेल्या 6क् वर्षात अनेक क्षेत्रत तसेच रस्ते विकासात मोठी प्रगती केली असली तरी रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करण्यात राज्याच्या भागीदारीमुळे केंद्र सरकारला फारसे यश आलेले नाही.  महाराष्ट्राची स्थापना झाली, त्यावेळी 5क्56 किमीचा रेल्वेमार्ग राज्यात होता. 197क्-71 मध्ये तो 5226 किमीचा  झाला. 198क्-81 मध्ये हा मार्ग केवळ 7 किमीने वाढला.  199क्-91 मध्ये 5434 किमी, 2क्क्क्-क्1 मध्ये 5459 किमीचा रेल्वेमार्ग तयार झाला.  2क्क्8-क्9 र्पयत 5983 किमीचा रेल्वे मार्ग अस्तित्वात आला. 196क् पासून ते 2क्क्8-क्9 र्पयत राज्यात 927 किमी रेल्वेमार्गाची भर पडली. याच काळात केंद्र सरकारने देशाच्या विविध भागात नवे रेल्वेमार्ग उभारणीचे काम स्थानिक राज्य सरकारच्या भागीदारीतून पूर्ण केले जाईल, अशी अट घातली. त्यासाठी  येणा:या एकूण खर्चाचा 5क् टक्के वाटा राज्य सरकारने उचलावा, अशी ही अट आहे. 
यामुळे महाराष्ट्रासह देशातही अनेक भागात रेल्वेमार्ग उभारणीचे काम रखडलेले आहे. राज्य सरकारची आर्थिक अवस्था बिकट असल्याने राज्य सरकार रेल्वेमार्गासारख्या मोठय़ा प्रकल्पावर खर्च करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात सद्यस्थितीत वर्धा-यवतमाळ-नांदेड, मनमाड-इंदोर व्हाया मालेगाव, धुळे-शिरपूर, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ,  वडसा-आरमोरी-गडचिरोली हे प्रमुख पाच मार्ग रखडलेले आहेत. वर्धा-नांदेड हा 27क् किमी, मनमाड-इंदोर हा 35क् किमी, अहमदनगर-बीड-परळी बैजनाथ हा 261 किमी तर वडसा-आरमोरी- गडचिरोली हा 5क् किमी लांबीचा रेल्वेमार्ग आहे. या मार्गासाठी जुन्या आराखडय़ानुसार 1296 कोटी रूपये इतकी रक्कम राज्य सरकारला द्यावयाची आहे. 
 
42क्क्8-क्9 मध्ये या मार्गासाठी राज्य सरकारने रेल्वे मंत्रलयाला  25 कोटींचा निधी वितरित केला होता. त्यानंतर राज्य सरकारकडून  केंद्राला निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारू शकले नाही. वडसा-गडचिरोली या नक्षल प्रभावित भागातील रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने 2क् कोटी रुपये दिलेले आहेत. 
4तेवढीच रक्कम राज्य सरकारकडून येणो आहे. मात्र, यासंदर्भात राज्य सरकार उदासीन असल्याने हा मार्ग रखडलेला आहे. राज्य सरकारची सध्याची आर्थिक स्थिती पाहता हे  मार्ग आणखी बरेच वर्ष रखडण्याची चिन्हे आहेत.