शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सात शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: December 14, 2014 01:22 IST

नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद/नगर/बुलडाणा : नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली. तर अहमदनगर जिलतील पारनेर तालुक्यात एका शेतक:याने मृत्यूला कवटाळल़े 
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील रमेश काकासाहेब जगताप (25 ) या शेतक:याने नापिकीला कंटाळून 1क् डिसेंबरला विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील लक्ष्मण किशनराव पवार (42 ) या शेतक:याने 13 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली़  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आह़े धर्माबाद तालुक्यात आतार्पयत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत़ 
परभणी जिलत पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील  शेतकरी नारायण गुणाजी शिराळे (3क्) यांनी 12 डिसेंबर रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिराळे यांना 8  एकर जमीन आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होत़े अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथे हरिभाऊ गणपत झावरे (65) यांनी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ झावरे यांना सात एकर जमीन होती़ मात्र, पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच पीक थोडेफार निघायच़े शेती बागायती करण्यासाठी झावरे यांनी  सेवा सोसायटी, पतसंस्था व बँकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होत़े त्यांच्यामागे एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (38) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून 13 डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. 
त्यांच्याकडे 2 हेक्टर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे 2क् हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केल़े त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यशी झुंज दिल्यानंतर 13 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात प}ी, तीन मुली व मोठा परिवार आह़े 
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील भिवापूर येथेशेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (58) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कजर्, खासगी सावकारांचे कजर्. त्यांनी 1क् एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडीयन बँकेचे 5क् हजार कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच. (प्रतिनिधी)
 
यवतमाळ जिलतील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या (38)शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.