शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

राज्यात सात शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: December 14, 2014 01:22 IST

नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद/नगर/बुलडाणा : नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली. तर अहमदनगर जिलतील पारनेर तालुक्यात एका शेतक:याने मृत्यूला कवटाळल़े 
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील रमेश काकासाहेब जगताप (25 ) या शेतक:याने नापिकीला कंटाळून 1क् डिसेंबरला विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील लक्ष्मण किशनराव पवार (42 ) या शेतक:याने 13 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली़  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आह़े धर्माबाद तालुक्यात आतार्पयत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत़ 
परभणी जिलत पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील  शेतकरी नारायण गुणाजी शिराळे (3क्) यांनी 12 डिसेंबर रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिराळे यांना 8  एकर जमीन आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होत़े अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथे हरिभाऊ गणपत झावरे (65) यांनी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ झावरे यांना सात एकर जमीन होती़ मात्र, पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच पीक थोडेफार निघायच़े शेती बागायती करण्यासाठी झावरे यांनी  सेवा सोसायटी, पतसंस्था व बँकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होत़े त्यांच्यामागे एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (38) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून 13 डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. 
त्यांच्याकडे 2 हेक्टर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे 2क् हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केल़े त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यशी झुंज दिल्यानंतर 13 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात प}ी, तीन मुली व मोठा परिवार आह़े 
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील भिवापूर येथेशेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (58) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कजर्, खासगी सावकारांचे कजर्. त्यांनी 1क् एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडीयन बँकेचे 5क् हजार कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच. (प्रतिनिधी)
 
यवतमाळ जिलतील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या (38)शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.