शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
4
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
5
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
6
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
7
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
8
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
9
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
10
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
11
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
12
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
13
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
14
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
15
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
16
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
17
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
18
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

राज्यात सात शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले

By admin | Updated: December 14, 2014 01:22 IST

नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली.

औरंगाबाद/नगर/बुलडाणा : नापिकी व कजर्बाजारीपणाला कंटाळून मराठवाडय़ात आणि विदर्भात प्रत्येकी तीन शेतक:यांनी आत्महत्या केली. तर अहमदनगर जिलतील पारनेर तालुक्यात एका शेतक:याने मृत्यूला कवटाळल़े 
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडी येथील रमेश काकासाहेब जगताप (25 ) या शेतक:याने नापिकीला कंटाळून 1क् डिसेंबरला विषारी द्रव प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील लक्ष्मण किशनराव पवार (42 ) या शेतक:याने 13 डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली़  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आह़े धर्माबाद तालुक्यात आतार्पयत पाच शेतक:यांनी आत्महत्या केल्या आहेत़ 
परभणी जिलत पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील  शेतकरी नारायण गुणाजी शिराळे (3क्) यांनी 12 डिसेंबर रोजी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिराळे यांना 8  एकर जमीन आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दीड लाख रुपयांचे कर्ज होत़े अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भोंद्रे येथे हरिभाऊ गणपत झावरे (65) यांनी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली़ झावरे यांना सात एकर जमीन होती़ मात्र, पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावरच पीक थोडेफार निघायच़े शेती बागायती करण्यासाठी झावरे यांनी  सेवा सोसायटी, पतसंस्था व बँकांकडून सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होत़े त्यांच्यामागे एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. बुलडाणा जिलतील मोताळा तालुक्यातील कोथळी येथील अल्पभूधारक शेतकरी दिनेश शंकरलाल जैस्वाल (38) यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून 13 डिसेंबर रोजी विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. 
त्यांच्याकडे 2 हेक्टर शेती होती. त्यांच्यावर जिल्हा केंद्रीय बँकेचे 2क् हजार रूपयांचे कर्ज होते. या विवंचनेतून त्यांनी विषारी द्रव सेवन केल़े त्यांना बुलडाणा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस मृत्यशी झुंज दिल्यानंतर 13 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात प}ी, तीन मुली व मोठा परिवार आह़े 
अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील भिवापूर येथेशेतालगतच्या झाडाला गळफास घेऊन जगन किसनराव चव्हाण (58) यांनी आत्महत्या केली. ही घटना शनिवार 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली. अवघी दीड एकर शेती, त्यावर बँकांचे कजर्, खासगी सावकारांचे कजर्. त्यांनी 1क् एकर शेती मक्त्याने घेतली होती. यासाठी इंडीयन बँकेचे 5क् हजार कर्ज काढले. खासगी सावकारांचे कर्ज होतेच. (प्रतिनिधी)
 
यवतमाळ जिलतील वणी तालुक्यातील साखरा (दरा) येथील शंकर उद्धव चौधरी या (38)शेतक:याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शंकरने 10 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी कुणीच नसल्याचे बघून विष प्राशन केले. याबाबत माहिती मिळताच त्यांना कुटुंबीयांनी वणी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.