शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
5
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
6
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
7
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
8
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
9
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
10
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
11
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
12
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
13
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
14
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
15
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
16
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
17
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
18
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
19
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
20
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?

जळगाव जिल्ह्यातील सात धरणे कोरडी ठाक

By admin | Updated: February 24, 2016 02:15 IST

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे

जळगाव : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा बसू लागला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसच जिल्ह्यातील सात धरणांनी तळ गाठला असून गिरणा धरणात केवळ २.१९ उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. सध्या ५२६ गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. येत्या काही दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनान नियोजन सुरू केले आहे.सध्या गिरणा धरणात केवळ २.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणातील या जलसाठ्यावर अजून चार महिने काढायचे आहेत. या गिरणा धरणावर पाच नगरपालिका तसेच पाणी पुरवठा योजना असलेली २०८ गावे अवलंबून आहेत. या धरणामुळे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल या तालुक्यातील नागरिकांची तहान भागत असते. (प्रतिनिधी)वाघूरमधील जलसाठा समाधानकारकगिरणासह जळगाव जिल्ह्यात हतनूर व वाघूर हे दोन मोठे प्रकल्प आहेत. या धरणात ४७.७६ टक्के पाणीसाठा आहे. जळगाव महानगरपालिका, वरणगाव, भुसावळ व रेल्वे विभाग यांचे आरक्षण असलेल्या वाघूर प्रकल्पात ६६.८९ टक्के पाणीसाठा असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनांना संपूर्ण उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही अशी स्थिती आहे.