शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

डबेवाल्यांची सेवा महाग

By admin | Updated: July 19, 2015 02:13 IST

गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे.

मुंबई : गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे. शिवाय, डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.मुंबईत जवळपास ५ हजार डबेवाले दिवसाला दोन ते तीन लाख डबे पोहोचवितात. डबेवाल्यांना या सेवेव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने महागाईची झळ पोहोचत आहे. त्यामुळे पूर्वी दरमहिना ७०० रुपये दर असलेल्या डब्याचे आता ८०० रुपये झाले असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. तसेच डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिकचे ५० रुपये आकारण्यात येतील असेही नमूद केले.गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक उद्योगांनी डोके वर काढले. मात्र डबेवाल्यांच्या सेवेत खंड पडला नाही. गेल्या वर्षी केवळ २० ते ३० टक्के वाढ करण्यात आली होती, परंतु मुंबईसारख्या शहरात डबेवाल्यांना एवढ्या कमी उत्पनात भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे ही वाढ करण्यात आली असून, कुरिअरच्या सेवेपेक्षाही हे दर कमी आहेत, असे तळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)