शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सभागृहातील गांभीर्य कमी होत आहे , माजी अध्यक्ष वळसे पाटील यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:50 IST

अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे

अतुल कुलकर्णी 

मुंबई : अलीकडच्या काळात सभागृहात सौहार्दपूर्ण वातावरण राहिलेले नाही. गांभीर्यही कमी होत आहे. प्रश्नांना उत्तरे मिळतात, पण प्रश्न सोडवले जातात का, असा सवाल करत, याला दोन्ही बाजूंचे सदस्य आणि कामाकाजाची पद्धतीही काही अंशी जबाबदार आहे, अशी खंत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.चालू पावसाळी अधिवेशनात पहिल्या आठवड्यात वळसे पाटील यांनी कामकाजाबद्दल सतत नाराजी व्यक्त केली होती. काही मुद्दे मांडले, पण त्यावर निर्णय झाले नाहीत, यावरही त्यांनी भाष्य केले होते.दुसºया आठवड्याच्या पहिल्या दिवशीही शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा, भाजपा काँग्रेसचे सदस्यही आम्हाला सभागृहात बोलू द्या ,असे म्हणत नाराजी व्यक्त करताना दिसले. वळसे पाटील यांनी प्रश्नोत्तराचातास संपत आलेला असतानापाच मिनिटे वेळ वाढवा, पण मुद्दामांडू द्या, असे सांगितले, पण बरोबर१२च्या ठोक्याला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा ताससंपल्याचे घोषित केले. त्यानंतर,वळसे पाटील सभागृहाबाहेर निघून गेले.यावर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘या सभागृहाने अनेक संघर्ष पाहिले आहेत, मार्ग काढून पुढे जाणारे नेते, पिठासीन अधिकारी पाहिले आहेत. सामाजिक प्रश्नांवर एका उंचीवर जाणारी भाषणे पाहिली आहेत. विकासासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला सारून समाज एकत्र ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्याचे या सभागृहाने पाहिले आहे. प्रचंड उंचीचे नेते, त्यांचे विचार या सभागृहाने अनुभवले आहेत.