शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम

By admin | Updated: June 3, 2015 02:13 IST

ग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा,

संदीप प्रधान, मुंबईग्लोबल वॉर्मिंगमुळे राज्यातील पर्यावरणीय अस्थिरतेमध्ये वाढ झाली असून सर्वाधिक अस्थिरता नंदुरबारमध्ये असून त्याखालोखाल धुळे, बुलढाणा, जळगाव, हिंगोली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रालगतच्या समुद्राच्या पातळीत २०५० पर्यंत २ सेमी तर २१०० पर्यंत ४ सेमी इतकी वाढ संभवते.पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगच्या गंभीर परिणामाबाबत मंगळवारी मंत्रालयात सादरीकरण केले. अमरावती विभागात बुलडाणा, औरंगाबाद विभागात हिंगोली, कोकण विभागात ठाणे, नागपूर विभागात गोंदिया, नाशिक विभागात नंदुरबार तर पुणे विभागात सोलापूर या जिल्ह्यांत पर्यावरणीय अस्थिरता सर्वाधिक आढळली आहे. महाराष्ट्र स्टेट अ‍ॅक्शन प्लान्स आॅन क्लायमेट चेंज या डॉ. राजेंद्र पचौरी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने अहवालानुसार महाराष्ट्रात ग्लोबल वॉर्मिंगचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. नजिकच्या काळात राज्याच्या पर्जन्यमानात बदल होतील, असे दिसते. २०३० पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात १.०५ ते १.४ डिग्री सेल्सिअस वाढ होईल तर २०८० सालापर्यंत तापमानातील ही वाढ २.१८ ते ३.०९ डिग्री सेल्सिअस एवढी अपेक्षित आहे. परिणामी २०३० पर्यंत अमरावती विभागाचे तापमान १.४४ ते १.६४ डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद विभागाचे तापमान १.४४ ते १.५६ डिग्री सेल्सिअस, नाशिक विभागाचे तापमान १.४ ते १.६८ डिग्री सेल्सिअस, नागपूर विभागाचे तापमान १.१८ ते १.४ डिग्री सेल्सिअस, पुणे विभागाचे तापमान १.१५ ते १.२८ डिग्री सेल्सिअस, कोकण विभागाचे तापमान १.१ ते १.२८ डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे.