शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

सचिवच कायदा पाळत नाहीत

By admin | Updated: August 29, 2015 01:35 IST

विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अतिरिक्त मुख्य सचिवांसह इतर सचिवही सरकारचे आदेश आणि कायद्याची सर्रासपणे पायमल्ली करतात, असे निदर्शनास आल्यानंतर

मुंबई : विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अतिरिक्त मुख्य सचिवांसह इतर सचिवही सरकारचे आदेश आणि कायद्याची सर्रासपणे पायमल्ली करतात, असे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) ही बाब राज्याच्या मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणले असून अशा चुकार सचिवांविरुद्ध काय कारवाई करणार याचे प्रतिज्ञापत्रही करण्यास सांगितले आहे.या अधिकाऱ्यांचे वर्तन पाहिले की त्यांना कायदा व मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशांचा अर्थ कळत नाही की ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो, असेही ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए. एच. जोशी यांनी नमूद केले. ‘मॅट’च्या या निर्देशांनुसार मुख्य सचिवांनी २९ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र करणे अपेक्षित होते. परंतु ते केले न गेल्याने आता पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) ठाण्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास मुरलीधर घाडगे यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायाधिकरणाने हे आदेश दिले. २७ मे रोजी घाडगे यांची ठाण्याहून अमरावतीला बदली केली. त्याविरुद्ध ही याचिका आहे. ‘मॅट’ने या बदलीस याआधीच स्थगिती दिली असून आता सविस्तर सुनावणी सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)सरकारी फायलीत उल्लेख नाहीयवतमाळ जिल्ह्यातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले होते व त्यानुासर ‘एसीबी’च्या अमरावती विभागाने मे महिन्यापासून खुली चौकशी सुरु केली. घाडगेंना ठाण्यात कोकण पाटबंधारे विकास मंडळातील घोटाळ्याच्या चौकशीचा अनुभव होता. यासाठी ‘पीईबी’च्या बैठकीत घाडगे यांना अमरावतीस पाठविण्याचा आग्रह धरला व त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र बैठकीच्या इतिवृत्तांमध्ये किंवा सरकारी फायलीतील प्रस्तावात याचा उल्लेख नाही, असे ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.