शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

सचिवच कायदा पाळत नाहीत

By admin | Updated: August 29, 2015 01:35 IST

विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अतिरिक्त मुख्य सचिवांसह इतर सचिवही सरकारचे आदेश आणि कायद्याची सर्रासपणे पायमल्ली करतात, असे निदर्शनास आल्यानंतर

मुंबई : विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना अतिरिक्त मुख्य सचिवांसह इतर सचिवही सरकारचे आदेश आणि कायद्याची सर्रासपणे पायमल्ली करतात, असे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) ही बाब राज्याच्या मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणले असून अशा चुकार सचिवांविरुद्ध काय कारवाई करणार याचे प्रतिज्ञापत्रही करण्यास सांगितले आहे.या अधिकाऱ्यांचे वर्तन पाहिले की त्यांना कायदा व मुख्य सचिवांनी काढलेल्या आदेशांचा अर्थ कळत नाही की ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करतात असा प्रश्न पडतो, असेही ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. ए. एच. जोशी यांनी नमूद केले. ‘मॅट’च्या या निर्देशांनुसार मुख्य सचिवांनी २९ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र करणे अपेक्षित होते. परंतु ते केले न गेल्याने आता पुढील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) ठाण्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीनिवास मुरलीधर घाडगे यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायाधिकरणाने हे आदेश दिले. २७ मे रोजी घाडगे यांची ठाण्याहून अमरावतीला बदली केली. त्याविरुद्ध ही याचिका आहे. ‘मॅट’ने या बदलीस याआधीच स्थगिती दिली असून आता सविस्तर सुनावणी सुरु आहे. (विशेष प्रतिनिधी)सरकारी फायलीत उल्लेख नाहीयवतमाळ जिल्ह्यातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले होते व त्यानुासर ‘एसीबी’च्या अमरावती विभागाने मे महिन्यापासून खुली चौकशी सुरु केली. घाडगेंना ठाण्यात कोकण पाटबंधारे विकास मंडळातील घोटाळ्याच्या चौकशीचा अनुभव होता. यासाठी ‘पीईबी’च्या बैठकीत घाडगे यांना अमरावतीस पाठविण्याचा आग्रह धरला व त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र बैठकीच्या इतिवृत्तांमध्ये किंवा सरकारी फायलीतील प्रस्तावात याचा उल्लेख नाही, असे ‘एसीबी’चे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.