शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

समुद्राच्या पाण्याला शास्त्रज्ञांनी बनवलं पिण्यायोग्य

By admin | Updated: May 6, 2016 21:40 IST

शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6- समुद्राचं पाणी मुळातच खूप खारट असतं. तोंडात गेल्यास अनेकांच्या जिभेची चव बिघडते. मात्र हे समुद्राचं खारट पाणीच काही शास्त्रज्ञांनी चक्क पिण्यायोग्य बनवलं आहे. महाराष्ट्रात पाण्यावाचून भीषण दुष्काळ पडला असतानाच शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाचं सर्वच स्तरांतून कौतुक होतं आहे. या प्रयोगानुसार शास्त्रज्ञांनी जवळपास 63 लाख लिटर खा-या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचं गोड्या पाण्यात रूपांतर केलं आहे. 
एनडीटीव्हीच्या माहितीनुसार, शास्त्रज्ञांनी समुद्राचं पाणी साफ करण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्याच्या मदतीनं आर्सेनिक आणि युरेनियमनं युक्त जमिनीखालच्या पाण्यालाही पिण्यालायक बनवता येईल, असा दावा या शास्त्रज्ञांनी केला आहे.
भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. सध्या तमिळनाडूतील कल्पक्कुम येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जातो आहे. पंजाब, पश्‍चिम बंगाल, राजस्थान इथंही हा प्रयोग राबविणार असल्याची माहिती भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक के. एन. व्यास यांनी दिली आहे.