शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बँक खात्यामार्फत देणार

By admin | Updated: December 12, 2014 02:05 IST

राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

नागपूर : राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबत निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. यावर उत्तर देताना सावरा यांनी ही माहिती दिली.
राज्यात इयत्ता पहिली ते दहावीर्पयत शिक्षण घेणा:या अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्याथ्र्याना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जर कोणी अधिकारी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणाला पाठीशी घालण्यात येणार नाही असे सावरा यांनी आश्वासन दिले.
विदर्भात अवैध सावकारीच्या 25क् तक्रारी
राज्यातील शेतकरी व गोरगरिबांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणा:या सावकारी पाशाला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत अवैध सावकारीबाबत विदर्भात 25क् तर मराठवाडय़ात 2क्1 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 18 नुसार प्राप्त तक्रारींच्या आधारे शेती खरेदी विक्री व्यवहार तपासण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत सुरू आहे. अवैध सावकारीतून उद्भवलेला मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार सुनावणीनंतर रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाचे अधिकारी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले असून त्यावर पक्षकार विभागीय सहनिबंधकाकडे अपिल दाखल करु शकतात असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 2क्16 र्पयत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2क्16 र्पयत पूर्ण होणो अपेक्षित असल्याचे उत्तर शासनातर्फे देण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला उशीर झाल्यामुळे महामार्गाची स्थिती धोकादायक झाल्याबाबत राहुल नाव्रेकर, जयंत पाटील, विजय सावंत यांनी प्रश्न विचारला होता. यावर लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2क्11 साली सुरू झाले. हे बांधकाम जून 2क्14 मध्येच पूर्ण व्हायला हवे होते. परंतु येथील अतिक्रमण काढणो, उद्योजकामार्फत काम करण्याची संथगती यामुळे या कामास विलंब होत आहे अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)