शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

विद्याथ्र्याची शिष्यवृत्ती बँक खात्यामार्फत देणार

By admin | Updated: December 12, 2014 02:05 IST

राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

नागपूर : राज्यातील आदिवासी भागातील विद्याथ्र्याना थेट बँक खात्यामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येईल अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्याथ्र्याना शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबत निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता. यावर उत्तर देताना सावरा यांनी ही माहिती दिली.
राज्यात इयत्ता पहिली ते दहावीर्पयत शिक्षण घेणा:या अनुसूचित जमातीच्या विद्याथ्र्याना सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती देण्यात येते. विद्याथ्र्याना लवकरात लवकर शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जर कोणी अधिकारी आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणाला पाठीशी घालण्यात येणार नाही असे सावरा यांनी आश्वासन दिले.
विदर्भात अवैध सावकारीच्या 25क् तक्रारी
राज्यातील शेतकरी व गोरगरिबांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणा:या सावकारी पाशाला लगाम घालण्यासाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याअंतर्गत अवैध सावकारीबाबत विदर्भात 25क् तर मराठवाडय़ात 2क्1 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अब्दुल्लाखान दुर्राणी, अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यांनी याबाबत तारांकित प्रश्न मांडला होता. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र सावकारी अधिनियमातील कलम 18 नुसार प्राप्त तक्रारींच्या आधारे शेती खरेदी विक्री व्यवहार तपासण्याची कार्यवाही जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यामार्फत सुरू आहे. अवैध सावकारीतून उद्भवलेला मालमत्ता हस्तांतरणाचा व्यवहार सुनावणीनंतर रद्द करण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाचे अधिकारी जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांना देण्यात आले असून त्यावर पक्षकार विभागीय सहनिबंधकाकडे अपिल दाखल करु शकतात असे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 2क्16 र्पयत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च 2क्16 र्पयत पूर्ण होणो अपेक्षित असल्याचे उत्तर शासनातर्फे देण्यात आले आहे. चौपदरीकरणाच्या कामाला उशीर झाल्यामुळे महामार्गाची स्थिती धोकादायक झाल्याबाबत राहुल नाव्रेकर, जयंत पाटील, विजय सावंत यांनी प्रश्न विचारला होता. यावर लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.
या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 2क्11 साली सुरू झाले. हे बांधकाम जून 2क्14 मध्येच पूर्ण व्हायला हवे होते. परंतु येथील अतिक्रमण काढणो, उद्योजकामार्फत काम करण्याची संथगती यामुळे या कामास विलंब होत आहे अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)