शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

नंदुरबारमध्ये घोटाळा; चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 22, 2016 04:17 IST

स्वाभिमान सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांच्या निधीतल्या गैरव्यवहाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले.

मुंबई: नंदूरबार जिल्ह्यात स्वाभिमान सबलीकरण योजनेतील लाभार्र्थींच्या निधीमध्ये झालेला गैरव्यवहाराबाबत तेथील जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज विधानसभेत सांगितले. डॉ.जयप्रकाश मुंदडा, प्रशांत बंब, यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावर सवरा म्हणाले की, नंदूरबार जिल्ह्यात विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत राबविलेल्या स्वाभिमान सबलीकरण योजनेत लाभार्थ्यांसाठी विहिरी न खोदताच परस्पर निधी देण्यात आल्याची बाब गेल्या जूनमध्ये निदर्शनास आली आहे. एक कोटी ९० लाख रुपयांचा हा निधी होता. कृषी विभागाने आॅगस्ट २०१५ मध्ये कामे पूर्ण झाल्याचा बनावट अहवाल दिला होता. हे लक्षात आल्यावर कृषी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. तर आगामी काळात जिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करताना जिल्हा रुग्णालयांची क्षमता दोन टप्प्यात वाढविली जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी विधानसभेत सांगितले.