शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जीव वाचवणा:यांचा पडला विसर

By admin | Updated: November 27, 2014 02:07 IST

26/11 च्या हल्ल्याप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचविणा:या नागरिकांचा शासनाला विसर पडला आहे.

नवी मुंबई : 26/11 च्या हल्ल्याप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचविणा:या नागरिकांचा शासनाला विसर पडला आहे. सहा वर्षात अनेकांना साधा पुरस्कारही मिळाला नसल्याची खंत दोन जणांचा जीव वाचविणा:या चंद्रकांत सरनोबत यांनी व्यक्त केली आहे. 
सानपाडामधील मिलेनियम टॉवरमध्ये राहणारे चंद्रकांत सरनोबत ओबेरॉय हॉटेलमध्ये फिटनेस ट्रेनर पदावर काम करत आहेत. 26/11 वरील हल्ल्याच्या प्रसंगी ते हॉटेलमध्येच होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांनी कॅनेडियन नागरिक मायकल रूडर व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे संचालक सी. एम. पुरी यांचा जीव वाचविला होता. या दोघांना रुग्णालयात नेऊन तेथे त्यांची देखभाल केली होती. या दोघांकडील किमती वस्तूंचीही देखभाल केली होती. कॅनेडियन नागरिक मायदेशी गेल्यानंतरही त्यांनी पत्र देऊन आभार मानले होते, तर पुरी यांनीही प्रत्यक्ष भेटून आभार मानले होते. सरनोबत यांचे योगदान फक्त एवढेच नसून या प्रकरणामध्ये पंच म्हणून त्यांनी काम पाहिले होते. छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये पोलिसांसोबत फिरून तेथे सापडलेली मॅगङिान, गोळ्या व इतर वस्तूंचा पंचनामा त्यांच्या सोबत केला होता. महत्त्वाचे साक्षीदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी व कर्मचारी, ज्यांनी जिवाची बाजी लावून लढा दिला त्यामधील बहुतांश सर्वाना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परंतु सरनोबत यांच्याप्रमाणो ज्या नागरिकांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचविले त्यांच्या वाटय़ाला मात्र उपेक्षाच आली. ओबेरॉय हॉटेलमधील अनेकांनी त्यांच्या परीने योगदान दिले आहे. परंतु अद्याप त्यांची शासनाने काहीही दखल घेतलेली नाही. सरनोबत यांच्या कामाची दखल घ्यावी यासाठी मुंबई जिल्हाधिकारी यांनी ठाणो जिल्हाधिका:यांना यापूर्वीच कळविले होते. पोलिसांकडूनही माहिती मागविली. परंतु अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. शौर्य गाजविणा:या या नागरिकांना अजून किती दिवस पुरस्कारासाठी वाट पाहावी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 
 
26/11 च्या हल्ल्यामध्ये दोन जणांचे प्राण वाचविले. या खटल्यात पंच म्हणूनही काम केले. देशावरील संकटप्रसंगी अल्पसे योगदान देता आले याचा अभिमान आहे. परंतु माङयाप्रमाणो अनेक नागरिक आहेत, ज्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतकार्य केले त्या सर्वाना सहा वर्षात शासनाने पुरस्कार दिला नाही याची खंत वाटते.
- चंद्रकांत सरनोबत