शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

वीस दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत

By admin | Updated: May 12, 2016 04:22 IST

दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे.

मुंबई : दुष्काळाच्या स्थितीत सांडपाण्याच्या पुनर्वापरातून गेल्या २० दिवसांत १ कोटी ६० हजार लिटर पाण्याची बचत ‘क्रिडाई कोल्हापूर’ने केली आहे. या पाण्याद्वारे बांधकाम व्यावसायिकांनी शहरातील ५० किलोमीटरवरील झाडांना जीवदान दिले आहे.टंचाईच्या परिस्थितीत रस्त्यांवरील झाडांना पाणी पुरविणे अशक्य झाले असताना त्यावर बांधकाम व्यावसायिकांची संघटना असणाऱ्या ‘क्रिडाई कोल्हापूर’ने पुढाकार घेतला. या संघटनेने शहरात रस्ते विकास प्रकल्पांतर्गत केलेल्या ५० किलोमीटरच्या रस्त्यांवरील झाडांना पाणी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात वीस दिवसांपूर्वी केली. यासाठी कसबा बावडा येथील महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्याचा वापर केला जातो. शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे संबंधित झाडांना देण्यात येते. रोज टँकरच्या सात फेऱ्यांद्वारे ८० हजार लिटर पाणी या झाडांना सोमवार ते रविवारपर्यंत पुरविण्यात येते. रोज एका रस्त्यावरील झाडांना पाणी दिले जाते. या उपक्रमातून आतापर्यंत १ कोटी ६० हजार लिटर पाणी झाडांना दिले आहे. यामुळे पिण्याच्या, वापरासाठी असलेल्या शुद्ध पाण्याची बचत झाली आहे. निम्म्या खर्चात झाडांना जीवदानआम्ही रस्त्यांवरील झाडांना वर्षभर पाणी देणार आहोत. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी वापरले जात असल्याने एक कोटी ६० हजार लिटर इतक्या शुद्ध पाण्याची बचत झाली असल्याचे ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी सांगितले. शहरातील अन्य जलस्रोतांतील पाणी या झाडांना दिले असते तर महिनाकाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च झाले असते. यामुळे हा खर्च निम्म्यावर आला, असेही यादव यांनी सांगितले.जळगावमध्ये डॉक्टरांचा पाणीबचतीचा निर्धारजलमित्र अभियानात जळगावमधील डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये पाणी बचत करण्याचा निर्र्धार केला. या अभियानात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ.नीलेश चांडक, डॉ.अजितकुमार, डॉ. ज्योती गाजरे, डॉ.गुणवंत महाजन, डॉ.महेंद्र काबरा सहभागी झाले आहेत.