शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

सरकारी लॉ कॉलेजमध्ये जागा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:08 IST

सरकारी विधि महाविद्यालयाच्या तिसºया व पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आणखी एक तुकडी वाढवावी, अशी विनंती करणारी

मुंबई : सरकारी विधि महाविद्यालयाच्या तिसºया व पाचव्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आणखी एक तुकडी वाढवावी, अशी विनंती करणारी याचिका एका वकिलाने उच्च न्यायालयात केली आहे.सरकारने व विद्यापीठाने सरकारी विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षमता कमी केली आहे. यापूर्वी एलएलबीसाठी २४० जागा ठेवण्यात आल्या होत्या. आता ही क्षमता १८० इतकी करण्यात आली. तर पाच वर्षांच्या एलएलएमसाठी १२० जागा ठेवण्यात आल्या आहेत. जागेअभावी अनेक होतकरू विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागू नये, यासाठी विधि महाविद्यालयाने राज्य सरकार व विद्यापीठाकडे निवेदन केले आहे. किमान २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी तरी जागा वाढवून द्याव्यात, अशी विनंती महाविद्यालयाने सरकारकडे केली आहे. मात्र राज्य सरकार व विद्यापीठाने काहीही निर्णय न घेतल्याने व्यवसायाने वकील असलेल्या नवीन चोमल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत सरकारने १७ मे रोजी सरकारी विधि महाविद्यालयाच्या विद्यार्थी क्षमतेवर घातलेल्या निर्बंधावर स्थगिती द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.