शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

आॅलिम्पिकच्या पदकासाठी सोलापुरात मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 17:36 IST

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात पदक मिळावे

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 12- रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात पदक मिळावे. परदेशात सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी भारताचे नाव उज्जवल करावे यासाठी येथील शाब्दी सोशल फाउंडेशनच्यावतीने सामुहिक नमाज पठण करून शाहजुवल दर्ग्यात चादर चढवून फुले वाहुन प्रार्थंना केली़ यावेळी भारत माता की जय भारत की रित हैं आॅलिम्पिक में जीत हैं...हम सब क हैं असा नारा दिला.ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे मराकाना स्टेडियमवर ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ आॅलिम्पिक स्पर्धेत आपले नशीब आजमावित आहेत. भारताकडून यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये एकूण ११९ खेळाडूंनी विविध खेळांसाठी आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. मात्र आठ दिवसापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही़. भारताचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक खेळाडू हा अनुभवी व कष्ट करणारा आहे़ मात्र थोडक्या कारणासाठी भारताला पदकापासून वंचित रहावे लागत आहे.

या सर्व अडचणी दूर होवून भारताला जास्तीत जास्त पदक मिळावे, भारताचे नाव जगभर व्हावे यासाठी शाब्दी सोशल गु्रपच्यावतीने सामुहिक नमाज पठण करून शाहहुवल दर्ग्यात चादर चढवून फुले वाहण्यात आली़ यावेळी शाब्दी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रसूल पठाण,शब्बीर पठाण, सोना जमादार, मुस्ताक पठाण, समीर शेख, अझहर शेख, जलील शेख, जाईद नाईकवाडी, आतिक शेख, नजीर शेख यांच्यासह अन्य मुस्लिम बांधव व क्रिडा रसिक मोठया संख्येने उपस्थित होते़