शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
3
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
4
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
5
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
6
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
7
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
8
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
9
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
10
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
11
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
12
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
13
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
14
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
15
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
16
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
19
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता

मानवतेसाठी संतांनी सत्त्व पेरले

By admin | Updated: May 9, 2016 00:24 IST

महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही

निगडी : महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.माऊली ज्येष्ठ नागरिक संघ व तुळजामाता मित्र मंडळाच्या वतीने आकुर्डीत आयोजित केलेल्या १२व्या माऊली व्याख्यानमालेचे ‘आजचा युवक’ या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संस्थापक वा. ना. अभ्यंकर होते. या वेळी माजी नगरसेवक धनंजय काळभोर, हभप किसनमहाराज चौधरी, कार्याध्यक्ष मोहन कर्जुले, प्रमुख समन्वयक बाबूराव इंगवले, खजिनदार नागेश तितर आदी उपस्थित होते.व्याख्यानमाला म्हणजे वृद्धांना तरुण होण्याची संधी असते. कार्यक्रमापेक्षा मनाचे उद्घाटन आवश्यक आहे. मन उघडे ठेवून व्याख्यान आत्मसात करणे गरजेचे आहे. पाण्याची शुद्धता क्लोरिन करते; तसेच मनाची शुद्धता व्याख्यानातून होत असते, असे वा. ना. अभ्यंकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाल व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन मान्यवरांचा सत्कार झाला. या वेळी हभप किसनमहाराज चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत गळगट्टे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)