शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मानवतेसाठी संतांनी सत्त्व पेरले

By admin | Updated: May 9, 2016 00:24 IST

महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही

निगडी : महाराष्ट्राच्या मातीत विविध जाती-धर्मांतील संत होऊन गेलेत; परंतु विश्वाची मानवता जपण्यासाठी त्यांनी सत्त्व पेरले. आईचे श्रेष्ठत्व कधीही नाकारता येऊ शकत नाही, असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.माऊली ज्येष्ठ नागरिक संघ व तुळजामाता मित्र मंडळाच्या वतीने आकुर्डीत आयोजित केलेल्या १२व्या माऊली व्याख्यानमालेचे ‘आजचा युवक’ या विषयावर पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनी संस्थेचे संस्थापक वा. ना. अभ्यंकर होते. या वेळी माजी नगरसेवक धनंजय काळभोर, हभप किसनमहाराज चौधरी, कार्याध्यक्ष मोहन कर्जुले, प्रमुख समन्वयक बाबूराव इंगवले, खजिनदार नागेश तितर आदी उपस्थित होते.व्याख्यानमाला म्हणजे वृद्धांना तरुण होण्याची संधी असते. कार्यक्रमापेक्षा मनाचे उद्घाटन आवश्यक आहे. मन उघडे ठेवून व्याख्यान आत्मसात करणे गरजेचे आहे. पाण्याची शुद्धता क्लोरिन करते; तसेच मनाची शुद्धता व्याख्यानातून होत असते, असे वा. ना. अभ्यंकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना म्हणाले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाल व ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन मान्यवरांचा सत्कार झाला. या वेळी हभप किसनमहाराज चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत गळगट्टे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)