शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

संतच उभारणार राममंदिर !

By admin | Updated: October 6, 2015 02:36 IST

अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी

जळगाव : अनेक वर्षांपासून अयोध्येत राममंदिर उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाहीत. राममंदिर हे केवळ संत-महंतच उभारू शकतात, असा दावा द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी येथे केला. राममंदिर बांधणे हे आमचे स्वप्न असून, लवकरच ते सत्यात उतरविणार आहोत़ त्यासाठी राजकीय पक्षांच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही, असेही स्वरूपानंद सरस्वती यांनी सांगितले. अयोध्या येथील राममंदिरात मशीद होती याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे तेथे केवळ राममंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करीत आहोत. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळ््यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळ््याचे नियोजन चांगले होते. सिंहस्थात एकत्र आलेल्या सनातन धर्मीयांनी एकतेचा संदेश दिला, असेही त्यांनी सांगितले.राज्यात गोहत्या बंदी करण्यात आली. ती देशभरात होणे गरजेचे आहे. सत्तेसाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये होणारी भांडणे थांबविली पाहिजे. हिंदू धर्मात राम, कृष्ण असे विविध देव, देवता असताना साईबाबांची गरज काय, असा सवालही केला. (प्रतिनिधी)गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय ? कुंभमेळ््यातील पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ गोदावरी नदीत टाकले. गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून तिला शुद्ध करण्याची काहीही गरज नव्हती, असे सांगत स्वरूपानंदांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर टीका केली.व्यक्ती धर्मनिरपेक्षराहूच शकत नाही ! सनातनवर बंदी हवी की नको, या प्रश्नावर ते म्हणाले की, सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील; मात्र व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे, हे माहीत नाही. मात्र आम्ही सनातन आहोत. विचारपूर्वक निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.