शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग

By admin | Updated: November 29, 2014 02:24 IST

साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे.

‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी उडवली खिल्ली
पुणो : साहित्य संमेलन म्हणजे रिकामटेकडय़ांचा उद्योग झाला असून, संमेलनावर भाष्य करणो हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनाने मराठी टिकणार आहे ही केवळ भ्रामक समजूत आहे. संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशा शब्दांत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी शुक्रवारी संमेलनाची खिल्ली उडवली.
पुण्यात समता परिषदेतर्फे नेमाडे यांना महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आल़े या वेळी त्यांनी विविध विषयांवर परखडपणो मते व्यक्त केली. नेमाडे यांच्या लेखनाप्रमाणोच त्यांची विधानेही नेहमीच वादग्रस्त ठरली. संमेलनासह अनेक मुद्दय़ांवर भाष्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला आह़े 
संमेलनं देणग्यांवरच चालणार
संमेलनाने कुणाचेही भले झालेले नाही. संमेलनास राजकारण्यांकडून पैसा घेतला जातो, त्यामुळे अशी संमेलनं ही देणग्यांवरच चालवली जाणार आहेत. अशा संमेलनाचा साहित्याशी काडीमात्र संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
 
इंग्रजी शाळाही बंद करा
मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळवण्यास जो प्रयत्न केला जात आहे, यामुळे केवळ पैसा मिळणार आह़े मराठीच्या जतनासाठी त्याचा विशेष उपयोग होणार नाही. यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून मराठी शाळांमध्ये इंग्रजीचे शिक्षण दिले गेले पाहिजे. मराठी ही जगातील मोठी भाषा आहे. मराठीची चिंता व्यक्त करणारे मातृभाषेचे अस्तित्व टिकण्यास कोणते प्रयत्न करीत आहेत, असा सवाल नेमाडेंनी केला.