शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
4
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
5
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
6
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
9
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
10
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
11
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
12
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
13
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
14
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
15
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
16
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
17
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
18
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
19
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
20
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!

पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा भक्कम

By admin | Updated: December 4, 2014 03:03 IST

२६/११ हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत करण्यात आली असून, मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम विभागाचे कमांडिंग आॅफिसर व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी सांगितले.

मुंबई : २६/११ हल्ल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील सुरक्षा मजबूत करण्यात आली असून, मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे पश्चिम विभागाचे कमांडिंग आॅफिसर व्हाइस अ‍ॅडमिरल अनिल चोप्रा यांनी सांगितले. नौदल सप्ताहानिमित्त नौदलाकडून आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युध्दनौकेवर चोप्रा यांच्याशी वार्तालाप ठेवण्यात आला होता. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. नौदलाच्या परवानगीशिवाय मुंबईच्या किनाऱ्यावर अनोळखी युध्दनौका घुसू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील समुद्रातून व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात जहाजांची वाहतूक वाढली आहे. ही वाहतूक वाढली तरी नौदल आपली जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडत आहे. मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्या बोटींची संख्याही मुंबईतील किनाऱ्यांवर वाढली आहे. यातील बोटींना काही अडचण आल्यास त्याची माहिती घेण्यासाठी आधुनिक यंत्रणा कार्यान्वितही करण्यात आल्याचे चोप्रा यांनी सांगितले. सर्वात मोठी विमानवाहू युध्दनौका असलेली आयएनएस विक्रमादित्य नौदलात दाखल झाल्यामुळे नौदलाची ताकदही वाढली आहे. भारताचे आरमार हे जगातील सर्वात मोठे असे पाचवे आरमार असून दुप्पट विमाने, हेलिकॉप्टर आणि २00 युध्दनौका आहेत. मात्र या संख्याबळावरून ताकद ठरवणे चुकीचे असून त्याची क्षमता किती आहे यावरून ताकद समजते, असेही चोप्रा यांनी मत यावेळी मांडले.