शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

सबनीसांनी इतरांचा मान ठेवावा

By admin | Updated: January 12, 2016 01:57 IST

मत मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पंतप्रधान ही आदरणीय व्यक्ती आहे. तुमच्या खुर्चीसंदर्भात कोणी भाष्य केले, तर त्याबद्दल तुम्ही इतरांना जबाबदार धरता; मग इतरांचाही

पिंपरी : मत मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, पंतप्रधान ही आदरणीय व्यक्ती आहे. तुमच्या खुर्चीसंदर्भात कोणी भाष्य केले, तर त्याबद्दल तुम्ही इतरांना जबाबदार धरता; मग इतरांचाही आदर ठेवायला हवा, असे सांगत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवावा, असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी केले.पिंपरी येथे ८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याची पाहणी केल्यानंतर डॉ. पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, संमेलन हा मराठी भाषेचा गौरव करणारा उत्सव आहे. हा उत्सव चांगला व्हावा, ही जबाबदारी सर्वांची आहे. मी सबनीस यांची भेट घेऊन या वादावर पडदा टाकण्याची विनंती करणार आहे. माझ्या मते शहरात हे संमेलन पहिल्यांदाच होत आहे. परमेश्वराने आपणास संधी उपलब्ध करून दिली असेल, तर त्या संधीचे सोने होईल, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले.