शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

रुपेश मुळे नरबळी प्रकरणातील साक्ष संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 19:36 IST

जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेल्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणात बुधवारी अंतिम साक्ष नोंदविण्यात आली.

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 22 - जिल्ह्यात नाही तर राज्यात गाजलेल्या रुपेश मुळे नरबळी प्रकरणात बुधवारी अंतिम साक्ष नोंदविण्यात आली. तपासी अधिकारी वर्धेचे तत्कालीन ठाणेदार मुरलीधर बुराडे याच्या उलट तापसणीने साक्ष पुराव्याला विराम देण्यात आला. या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या 30 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात अखेरची साक्ष पोलीस निरीक्षक बुराडे यांची होती. त्याची उलट तपासणी झाली. यात बुराडे यांनी झालेल्या घटनेची माहिती तक्रारीनुसार दिली. न्यायाधीश अनिरुद्ध चांदेकर यांच्या समक्ष सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी त्यांची उलटतपासणी केली. यात पहिले दिलेली साक्ष याही वेळी त्यांनी कायम ठेवल्याचे दिसून आले. या प्रकरणातील सर्वच सक्षदारांच्या साक्षी संपल्याने आता सर्वाना निकालाची प्रतीक्षा आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी असिफ शहा सध्या जिल्हा कारागृहात आहे. आतापर्यंत झालेल्या साक्ष पुराव्यातून आरोपीनेच अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रुपेशचा नरबळी दिल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयीन सूत्रांनी सांगितले. यामुळे आरोपीची शिक्षा अटळ असल्याचे बोलले जात आहे.