शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी आमदारांमध्ये खदखद!

By admin | Updated: March 10, 2015 01:52 IST

सरकार बदलले तरी आमची कामे होत नाहीत, काही मंत्री तर आमच्याकडे पाहातही नाहीत, अशा तक्रारी सत्ताधारी भाजपाचेच आमदार करीत असून

यदु जोशी, मुंबईसरकार बदलले तरी आमची कामे होत नाहीत, काही मंत्री तर आमच्याकडे पाहातही नाहीत, अशा तक्रारी सत्ताधारी भाजपाचेच आमदार करीत असून या निमित्ताने त्यांच्या मनातील खदखद प्रकर्षाने समोर आली आहे. मुंबईत अलिकडे भाजपाच्या आमदारांचा अभ्यासवर्ग झाला तेव्हा अनेकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. तहसिलदार, बीडीओ, एसडीओ, सीईओही आमचे ऐकत नाहीत. आपल्याच पक्षाचे मंत्री आम्हाला सन्मान देत नाहीत. आम्ही गेलो तर साधी दखलही घेत नाहीत, असा सूर आमदारांनी लावला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले तेव्हा विधानभवन परिसरातही या तक्रारींची चर्चा होती. विदर्भातील एका आमदाराने सडेतोड भाषण दिल्यावर अनेक आमदारांनी जोरदार टाळ्या वाजविल्या. तेव्हा गडकरी यांनी आमदारांना चांगलेच सुनावले. ‘तुम्ही बोलताय हे ठीक आहे; पण अशा टाळया वाजविण्याची आपल्याकडे पद्धत नाही. तक्रारी असतील तर त्या दूर होतील, असे ते म्हणाले. मतदारसंघात दुष्काळग्रस्त, अवकाळीग्रस्त शेतकरी मदत कधी मिळणार म्हणून विचारतात त्यांना काय सांगायचे? आमदारांचेच पगार तीन महिन्यांपासून झालेले नाहीत, अशी व्यथा एका आमदाराने मांडली.