शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नोटाबंदीमुळे राज्याला १४२ कोटींचा फटका, ‘टोल आॅपरेटर्स’ना सरकारी तिजोरीतून पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:06 IST

नोटाबंदीनंतरच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या टोल वसुलीची नुकसान भरपाई म्हणून १४२ कोटी रुपये एवढी रक्कम टोल आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : नोटाबंदीनंतरच्या काळात बंद ठेवण्यात आलेल्या टोल वसुलीची नुकसान भरपाई म्हणून १४२ कोटी रुपये एवढी रक्कम टोल आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.नोटाबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला झाल्यानंतर ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात मुंबईसह विविध ठिकाणचे टोलनाके बंद करण्यात आले होते. या नाक्यांवर नोटाबंदीनंतर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आणि अप्रिय घटना घडू नये म्हणून टोल नाके काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यात वांद्रे-वरळी सीलिंक, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांचाही समावेश होता.या निर्णयामुळे मुंबईतील टोल आॅपरेटर्सचे १०० कोटींंचे तर राज्यातील अन्य आॅपरेटर्सचे ४२ कोटींचे नुकसान झाले. जेवढे दिवस टोलनाके बंद होते तेवढा कालावधी आॅपरेटर्सच्या करारांतर्गत वाढवून द्यावा, असा प्रस्ताव आला. आॅपरेटर्सनी तो अमान्य केला. शेवटी आज त्यांना १४२ कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या रकमेची भरपाई केंद्राने द्यावी, अशी विनंती राज्य शासनाने केली आहे. केंद्राने अद्याप त्या बाबत निर्णय दिलेला नाही. त्या आधीच राज्याने सदर रक्कम आॅपरेटर्सना देण्याचा निर्णय घेतला आहे.