शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
2
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
3
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
4
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
7
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
8
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
9
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
10
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
11
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
12
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
13
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
14
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
15
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
16
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
17
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
18
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
19
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

कांदा भावात 100 रु पयाची घसरण ; शेतकरी चिंतेत...

By admin | Updated: May 18, 2016 20:16 IST

कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहे

ऑनलाइन लोकमतयेवला, दि. १८ - येवला बाजार समितीत कांद्याची आवक चार हजार क्विंटल झाली स्थिर असून बुधवारी कांद्याचे बाजारभाव ३०० ते ८०० रु पये प्रती क्विंटल झाले सरासरी 600 रु पये क्विंटल भाव मिळाला त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे आज ३०० ते ९१२ रूपये प्रतिक्विंटल राहिले.गेल्या दीड महिन्यापासून घसरलेला कांदा बाजारभाव कांद्याचे उत्पादन अधिक वाढल्याने बुधवारी आणखी १०० रु पयांनी घसरले.तालुक्यात पाणी नाही परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी ठोका पद्धतीने अन्य तालुक्यात कांदा लागवडीसाठी गेलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.आता खर्च तर करून बसलो परंतु भाव घसरत असल्याने हाती धुपटणे घेण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. कांद्याचे भाव घसरत असताना आता शेतकरी शासनाला जाब विचारू लागला आहे. कृषीमूल्य आयोगाची भाव ठरवण्याची पध्दती कांद्याच्या बाबत का मुग गिळून बसते असा सवाल विजय कदम यांनी उपस्थित केला.शेतकऱ्याचा कांदा वाढला की, हाकाटी पिटली जाते पण तोच कांदा उत्पादन खर्च फिटत नसतांना शेतकर्यांना विकावा लागतो या बाबत मात्र केंद्रशासन काहीच बोलत नाही. हि वस्तुस्थिती आहे. अच्छे दिन येण्यासाठी उचललेले पाऊल चुकले कि काय ? अशी प्रतिक्र ीया शेतकरी संघटना नेते संतू पाटील झांबरे यांनी दिली.---------येवला तालुक्यात पाणीच नाही भयावह दुष्काळ आहे. पोट भरण्यासाठी व मुलीबाळी लग्नाला आल्या त्यांची शिरावर अक्षदा टाकण्याच्या काळजीत दुसर्या तालुक्यात जावून कष्टाने कांदा पिकवला आहे. पण कमालीचे भाव घसरल्याने आम्ही धास्तावलो आहे. किमान १५०० रु पये प्रतीक्विंटल बाजारभाव मिळाला तरच परवडणार आहे.अन्यथा सध्याच्या परिस्थितीत कांदा हा आतभट्टीचा व्यवसाय ठरत आहे.-अशोक खोकले,शेतकरी आडगावचोथवा