शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
3
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
4
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
5
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
6
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
7
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
8
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
9
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
10
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
11
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
12
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
13
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
14
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
15
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
16
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
17
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
18
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
19
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!
20
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार

रिपाइंने दिला महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा

By admin | Updated: September 4, 2014 00:57 IST

रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिवसेना-भाजपाकडे 13 ते 15 जागांची मागणी केली

13 जागांची मागणी असताना केवळ 3 जागा देण्याची तयारी
मुंबई : रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने शिवसेना-भाजपाकडे 13 ते 15 जागांची मागणी केली असताना या दोन्ही पक्षांनी जेमतेम तीन ते चार जागा देण्याची तयारी दाखवल्याने रिपाइंचे नेते नाराज झाले असून 1क् सप्टेंबर्पयत सामाजिक संवेदनशीलता दाखवून सन्माननीय वाटा दिला नाही, तर महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
रिपाइंचे प्रवक्ते अजरुन डांगळे पत्रकार परिषदेत म्हणाले की, आम्ही प्रारंभी केलेली जागांची मागणी कमी करीत आता 13 ते 15 जागांवर तडजोड करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र शिवसेना-भाजपा या पक्षांनी आमची केवळ दोन-चार जागांवर बोळवण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. रिपाइंची प्रत्येक मतदारसंघात पाच ते 25 हजार मते असून ही मते लोकसभा निवडणुकीत  महायुतीला मिळाल्यानेच त्यांच्या उमेदवारांना मताधिक्क्य प्राप्त झाले, असा दावा डांगळे यांनी केला. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिसणारा जिव्हाळा वाटाघाटी करणा :या नेत्यांमध्ये दिसत नाही. कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारण्याकरिता आम्ही महायुतीसोबत आलो आहोत. परंतु अशी ससेहोलपट होणार असेल तर 1क् सप्टेंबर रोजी होणा:या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा डांगळे यांनी दिला. 
 
तावडे-महातेकर यांच्यात 8 जागांवर चर्चा
भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व रिपाइंचे नेते सुमंत गायकवाड व अविनाश महातेकर यांच्यात भाजपाच्या कोटय़ातील आठ जागांबाबत बुधवारी चर्चा झाली. त्यामध्ये चेंबूर, कुलाबा, पिंपरी, केज, गंगाखेड, चाळीसगाव, उत्तर नागपूर, बाळापूर या मतदारसंघांचा समावेश आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत होणा:या कोअर कमिटीच्या बैठकीत गुरुवारी चर्चा होईल व त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी पुन्हा रिपाइंच्या नेत्यांसोबत बैठक होणार आहे.