शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रोहित्र होणार अधिक सुरक्षित

By admin | Updated: May 18, 2016 00:58 IST

सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले

पुणे : सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या धोकादायक रोहित्रांना लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्याचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. या रोहित्राला आग लागल्याने तसेच शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन मार्च महिन्यापासून ही सुरक्षा आवरणे बसविण्यात येत आहेत. महावितरणकडून करण्यात आलेल्या पाहणीत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील एकूण ७४४ धोकादायक रोहित्रे आढळून आली होती. या रोहित्रांच्या ठिकाणी अपघातांचा धोका असल्याने सुरक्षा आवरण लावण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. आतापर्यंत १00 रोहित्रांना सुरक्षा आवरण लावण्यात आलेले आहेत. रोहित्रांच्या चारही बाजूने तसेच रोहित्रखाली लोखंडी पत्र्यांचे सुरक्षा आवरणामुळे वीजखांबावरील रोहित्रांमध्ये बिघाड, आॅईल गळती, स्पार्किंग आदींमुळे परिसरातील धोका कमी होणार आहे.गणेशखिंड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण ३५२, रास्तापेठ मंडलातील नगर रोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागात एकूण १३७ तर पुणे ग्रामीण मंडलातील मंचर, राजगुरुनगर, मुळशी विभागात २५५ धोकादायक रोहित्रांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)