शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

रस्त्यांचे ३० तर पुलाचे आयुर्मान १०० वर्षे!

By admin | Updated: April 30, 2017 01:24 IST

नव्याने बांधलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुर्दशा होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी शासनाने आता रस्ते व पुलांचे आयुर्मान निश्चित केले आहे.

यवतमाळ : नव्याने बांधलेल्या रस्त्याची वर्षभरातच दुर्दशा होत असल्याने त्याला चाप लावण्यासाठी शासनाने आता रस्ते व पुलांचे आयुर्मान निश्चित केले आहे. तसेच त्याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम अभियंते व कंत्राटदारांवर टाकण्यात आली असून त्यात हयगय झाल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाईही केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या २७ एप्रिलच्या आदेशानुसार आता डांबरी रस्त्याचे आयुर्मान १५ वर्षे, काँक्रीट रस्त्याचे ३० वर्षे तर पुलाचे आयुर्मान शंभर वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे. कंत्राटदारांना हे आयुर्मान गृहित धरूनच कामे करावी लागणार आहेत. रस्त्यांना खड्डे पडल्यास, काम खराब झाल्यास किंवा पूल पडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदार व संबंधित पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यावर राहणार आहे. तशी अटच निविदेत नमूद केली जाईल. या अटीचा भंग झाल्यास संबंधितांवर दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. द्वि-वार्षिक देखभाल दुरुस्ती व कालबद्ध नूतनीकरणाच्या कामांना मात्र या नव्या अटीतून वगळण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)