शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

मोबदल्याशिवाय रस्त्याचे काम होऊ देणार नाही - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:59 IST

नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.

कोल्हापूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी जमिनी जाणाऱ्या शेतकºयांचे पूर्ण समाधान होऊन त्यांची संमती मिळत नाही तोपर्यंत त्याच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात नागपूर-रत्नागिरी महामार्गासंदर्भातील शेतकºयांच्या अडचणींसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे, आवळी, आंबवडे, नावली तसेच हातकणंगले तालुक्यातील हेर्ले, नागाव, माले, चोकाक येथील शेतकºयांनी आपल्या अडचणी मांडून प्रश्न उपस्थित केले.शेट्टी म्हणाले, या महामार्गासाठी पन्हाळा व हातकणंगले तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित होणार आहेत. नेमक्या किती जमिनी जाणार? तसेच भरपाई किती मिळणार याबाबतचा संभ्रम बैठकीनंतर दूर झाला आहे.रस्त्यासाठी किती क्षेत्र लागणार असून, त्यासाठी लागणारे गट क्रमांक जाहीर करून ती यादी संबंधित गावांना दिल्यास सर्व गावांत असलेले घबराटीचे वातावरण कमी होईल.१९ गावांची मोजणी पूर्णया मार्गावरील ४८ गावांपैकी १९ गावांची संयुक्त मोजणी झाली आहे. यामध्ये बोअरवेल, पाणीपुरवठा योजना, विहिरी यांची पाहणी करण्यात आली असून, त्याचे मूल्यांकन करण्यासाठी संबंधित विभागांकडे ते पाठविण्यात आले आहेत. उर्वरीत गावांचेही मोजणीचे काम सुरू आहे, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी