शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

पाणी साचण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:13 IST

सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही.

पुणे : सिमेंटचे रस्ते करताना पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यात आलेली नाही. अशा रस्त्यांवर पाणी मुरत नसल्याने पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साचेल. ते वाहून गेले नाही, तर साचून राहण्याचा धोका असल्याने पावसाळी गटारे, नाले स्वच्छ करण्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी वडगाव शेरी नागरिक मंचने केली आहे.नगर रस्ता परिसरामध्ये पावसाळ्यात दर वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसात या परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. गटारींमधून पाणी वाहून जात नसल्याने ते रस्त्यावर साचून राहते व त्यातून अपघात होतात. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये वडगाव शेरी व इतर परिसरातील अगदी गल्लीबोळातही सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले गेले. त्यामुळेच या भागात पुन्हा पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे, असे वडगाव शेरी नागरिक कृती मंचचे म्हणणे आहे. त्यामुळेच क्षेत्रीय कार्यालयाने या भागाच्या प्रभागनिहाय बैठका आयोजित करून नागरिकांकडून माहिती करून घ्यावी व त्यांनी सुचवलेले नाले, गटारी यांची त्वरित स्वच्छता करून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी ३० मेपूर्वी शहरातील सर्व नाले व गटारी स्वच्छ करण्याचे आदेश दिले असले, तरी क्षेत्रीय कार्यालयांनी त्याची फारशी दखल घेतली गेली नसल्याचेच दिसते आहे. (प्रतिनिधी)