शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

मागासवर्गीय आयोगाचे अधिकार वाढणार

By admin | Updated: February 9, 2015 01:03 IST

मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनूसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिफारशी शासनाला बंधनकारक करण्याची तरतूद असणारा कायदा राज्य शासनाच्या विधी व न्याय

कायद्याचे प्रारूप शासनाकडे : मंजुरीची प्रतीक्षाचंद्रशेखर बोबडे - नागपूर मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनूसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिफारशी शासनाला बंधनकारक करण्याची तरतूद असणारा कायदा राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला असून, शासनाने तो मंजूर केल्यास संपूर्ण देशात तो आदर्श कायदा ठरणार आहे.राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. आयोगाच्या सुनावणीसाठी थूल नागपुरात आले होते.अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आयोगाकडे अनेक तक्रारी येतात. त्यावर सुनावणी होऊन आयोग शिफारशी करतो. मात्र अनेकवेळा सरकारी पातळीवर त्याची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे या शिफारशी संबंधित विभागाला बंधनकारक असाव्यात व त्यानुसार कारवाई न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, या तरतुदींसह इतरही महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश असणारा कायदा २०१४ मध्ये तयार करून तो शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. हा कायदा तयार करताना विविध राज्यांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. हा कायदा मंजूर झाल्यास तो देशात आदर्श असा कायदा ठरेल, असा विश्वास थूल यांनी व्यक्त केला.आयोगाने नागपुरात दोन दिवसात १६ प्रकरणांवर सुनावणी घेतली असून, यापैकी काही प्रकरणे मार्गी लागली तर काही तक्रारींमध्ये तथ्य आढळले नसल्याने बंद करण्यात आले आहे. आयोग विभागस्तरावर जाऊन सुनावणी घेत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचतो, असे त्यांनी सांगितले. शिफारशी संबंधित विभागाला बंधनकारक असाव्यात व त्यानुसार कारवाई न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, या तरतुदींसह इतरही महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश असणारा कायदा २०१४ मध्ये तयार करून तो शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. हा कायदा तयार करताना विविध राज्यांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. हा कायदा मंजूर झाल्यास तो देशात आदर्श असा कायदा ठरेल, असा विश्वास थूल यांनी व्यक्त केला. आयोगाने नागपुरात दोन दिवसात १६ प्रकरणांवर सुनावणी घेतली असून, यापैकी काही प्रकरणे मार्गी लागली तर काही तक्रारींमध्ये तथ्य आढळले नसल्याने बंद करण्यात आले आहे. आयोग विभागस्तरावर जाऊन सुनावणी घेत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचतो, असे त्यांनी सांगितले.