शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मागासवर्गीय आयोगाचे अधिकार वाढणार

By admin | Updated: February 9, 2015 01:03 IST

मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनूसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिफारशी शासनाला बंधनकारक करण्याची तरतूद असणारा कायदा राज्य शासनाच्या विधी व न्याय

कायद्याचे प्रारूप शासनाकडे : मंजुरीची प्रतीक्षाचंद्रशेखर बोबडे - नागपूर मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य अनूसूचित जाती-जमाती आयोगाच्या शिफारशी शासनाला बंधनकारक करण्याची तरतूद असणारा कायदा राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला असून, शासनाने तो मंजूर केल्यास संपूर्ण देशात तो आदर्श कायदा ठरणार आहे.राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एल. थूल यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना ही माहिती दिली. आयोगाच्या सुनावणीसाठी थूल नागपुरात आले होते.अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी आयोगाकडे अनेक तक्रारी येतात. त्यावर सुनावणी होऊन आयोग शिफारशी करतो. मात्र अनेकवेळा सरकारी पातळीवर त्याची दखल घेतल्या जात नाही. त्यामुळे या शिफारशी संबंधित विभागाला बंधनकारक असाव्यात व त्यानुसार कारवाई न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, या तरतुदींसह इतरही महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश असणारा कायदा २०१४ मध्ये तयार करून तो शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. हा कायदा तयार करताना विविध राज्यांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. हा कायदा मंजूर झाल्यास तो देशात आदर्श असा कायदा ठरेल, असा विश्वास थूल यांनी व्यक्त केला.आयोगाने नागपुरात दोन दिवसात १६ प्रकरणांवर सुनावणी घेतली असून, यापैकी काही प्रकरणे मार्गी लागली तर काही तक्रारींमध्ये तथ्य आढळले नसल्याने बंद करण्यात आले आहे. आयोग विभागस्तरावर जाऊन सुनावणी घेत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचतो, असे त्यांनी सांगितले. शिफारशी संबंधित विभागाला बंधनकारक असाव्यात व त्यानुसार कारवाई न झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे, या तरतुदींसह इतरही महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश असणारा कायदा २०१४ मध्ये तयार करून तो शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळायची आहे. हा कायदा तयार करताना विविध राज्यांतील संबंधित कायद्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. हा कायदा मंजूर झाल्यास तो देशात आदर्श असा कायदा ठरेल, असा विश्वास थूल यांनी व्यक्त केला. आयोगाने नागपुरात दोन दिवसात १६ प्रकरणांवर सुनावणी घेतली असून, यापैकी काही प्रकरणे मार्गी लागली तर काही तक्रारींमध्ये तथ्य आढळले नसल्याने बंद करण्यात आले आहे. आयोग विभागस्तरावर जाऊन सुनावणी घेत असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्चही वाचतो, असे त्यांनी सांगितले.