शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

खारघरमध्ये रिक्षा बंद

By admin | Updated: June 11, 2014 00:27 IST

खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे.

नवी मुंबई :  खारघर परिसरात अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांचे स्तोम माजले आहे. याचा फटका परवानाधारक रिक्षा चालकांना बसला आहे. याविरोधात आज रिक्षा चालकांनी बंद पुकारून बेकायदा प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली. 
खारघर परिसरात आठ आसनी रिक्षा चालकांनी धुमाकूळ घातला आहे. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही खारघर परिसरात सर्रास प्रवाशांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अधिकृत परवाना असलेल्या रिक्षांच्या दैनंदिन व्यवसायावर याचा परिणाम होताना दिसत आहे. यासंदर्भात अनेकदा रिक्षा चालकांनी आरटीओकडे तक्रारी केल्या आहेत. सहा व त्यापेक्षा अधिक सिटर रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र पनवेल आरटीओकडून याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या रिक्षा चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. मात्र आरटीओ अधिका:यांच्या ठोस आश्वासनानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. असे असले तरी या बंदमुळे 
सकाळच्या सत्रत प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
खारघर वाहतूक शाखेचे संदीपन शिंदे, एकता रीक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील व इतर पदाधिका:यांच्या  उपस्थितीत झालेल्या बैठकीत  प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत पाटील यांनी कारवाईचे ठोस आश्वासन दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. (प्रतिनिधी)
 
खारघरमधील बेकायदा प्रवासी वाहतुकीसंदर्भात मागील तीन वर्षापासून आरटीओकडे तक्रारी करीत आहोत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अखेर आज संपाचे हत्यार रिक्षा चालकांनी उगारले होते. असे असले तरी आरटीओ अधिका:यांनी यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आल्याचे एकता रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विष्णू पाटील यांनी सांगितले. 
 
खारघर परिसरात जवळपास दोनशेपेक्षा अधिक आठ आसनी रिक्षा आहेत. या रिक्षांना आरटीओची परवानगी नसतानाही ते बेकायदा प्रवासी वाहतूक करत असल्याचा आरोप आहे.