शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

जीर्ण दस्तावेजांना नवजीवन

By admin | Updated: February 25, 2015 02:23 IST

जिल्ह्यातील शेत जमिनीसह अन्यही जमीन मालकी हक्काचे ब्रिटीश कालीन दस्तऐवज जीर्ण झाले आहेत. ही कागदपत्रे हाताळेही अशक्य झाले आहे

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील शेत जमिनीसह अन्यही जमीन मालकी हक्काचे ब्रिटीश कालीन दस्तऐवज जीर्ण झाले आहेत. ही कागदपत्रे हाताळेही अशक्य झाले आहे. या सुमारे ५२ लाख दस्तऐवजांचे महत्त्व लक्षात घेऊन ते टिकवणे आवश्यक आहे. यामुळे या कागदपत्रांकाचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्कॅनिंग करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. यासाठी खास कार्यालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.तहसिलदार कार्यालयाच्या ताब्यातील कागदपत्रकांसह भूमि अभिलेख विभागाच्या अखत्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज याच पध्दतीने स्कॅन करून त्यांचे जतन करण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात येत आहे. ठाणे शहरासह संपूर्ण जिल्ह्णास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. ब्रिटीश राजवटीच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या कालावधीतील जमिनी संबंधीच्या संपूर्ण ‘फेरफार नोंदी’ ‘स्कॅनिंग’ तंत्राचा वापर करून जतन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.ठाणे जिल्ह्णात खास सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने युध्दपातळीवर हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून तहसीलदार व भूमि अभिलेख विभागाच्या आखत्यातील दस्तऐवज स्कॅन करण्यात येत आहे. यामध्ये जमीनीचे कायम दस्तऐवज, सातबारा, फेरफार नोंदींसह ब्रिटीश कालीन जमीन एकत्रीकरण योजनेचे कागदपत्र, टिपण, जमिनीचा आकार बंध आदी दस्तऐवज जतन करण्यासाठी स्कॅनिंग तंत्राचा वापर केला जात आहे. सुमारे सहा महिन्यांच्या कालावधीत ‘कारवी’ या खाजगी कंपनीकडून नवनविन तंत्राचा वापर करून या कागदपत्रांचे जतन करण्यात येणार आहे. त्यानंतर हे दस्तऐवज आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दस्तावेज कोणालाही सहज अभ्यासता येणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक पध्दतीचे सॉफ्टवेअर विकसीत केले जात आहे.