शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

महसूल विभागात भरती सुरू!

By admin | Updated: June 4, 2015 04:30 IST

राज्य शासनाने आज नोकरभरतीवर काही निर्बंध घातले असले तरी महसूल विभागातील लिपिकांची ५०४ तर तलाठ्यांची ८८७ अशी १ हजार ३९१ पदे पुढील महिन्यात भरण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाने आज नोकरभरतीवर काही निर्बंध घातले असले तरी महसूल विभागातील लिपिकांची ५०४ तर तलाठ्यांची ८८७ अशी १ हजार ३९१ पदे पुढील महिन्यात भरण्यात येणार आहेत. नव्या आदेशानुसारच ही भरती केली जाणार आहे, असे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.लिपिकांच्या पदांसाठी १२ जुलैला राज्यभर लेखी परीक्षा घेण्यात येईल. तलाठ्यांसाठीची परीक्षा १९ जुलैला होणार आहे. दोन्ही परीक्षांचा निकाल परीक्षेनंतर २४ तासात जाहीर करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी आज लोकमतला सांगितले. महसूल विभागात लिपिकांची ६५३९ पदे मंजूर असून त्यातील ६ हजार ३५ पदे भरलेली आहेत. तलाठ्यांची १२ हजार ६३७ पदे मंजूर असून त्यातील ११ हजार ७५० पदे भरलेली असून ८८७ रिक्त आहेत. एकनाथ खडसे हे आपल्याला अधिकार देत नसल्याचा मुद्दा राठोड यांनी मागे उपस्थित केला होता आणि त्यावरून वाद रंगला होता. आता राज्यमंत्री म्हणून त्यांच्या अधिकारात असलेल्या बदल्याही आपले कॅबिनेट मंत्री करीत असल्याची तक्रार राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे समजते.