शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिपाइं नेत्यांचा पुन्हा एकीकरणाचा सूर

By admin | Updated: April 12, 2015 01:31 IST

गटातटामध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा एकजूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपाइं नेत्यांनी पुन्हा एखदा एकीकरणाचा सूर आवळला आहे.

नागपूर : गटातटामध्ये विभागलेला रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा एकजूट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रिपाइं नेत्यांनी पुन्हा एखदा एकीकरणाचा सूर आवळला आहे. अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर आलेले खा. रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे आणि डॉ. राजेंद्र गवई या रिपाइंच्या तीन प्रमुख नेत्यांनी एकीकरणाची दर्शविल्याने त्याला विशेष महत्त्व आले आहे. बरिएमंच्या संयोजिका सुलेखा कुंभारे यांच्या प्रयत्नामुळे या प्रमुख नेत्यांचे मनोमिलन झाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. निमित्त होते बरिएमंच्या वर्धापनदिन समारंभाचे. एकीकरण झाल्यास मी माझा पक्ष त्यात विलीन करण्यास तयार असल्याचे आठवले म्हणाले, तर एक दिवस ऐक्य निश्चित होईल, असा विश्वास प्रा. कवाडे यांनी व्यक्त केला. डॉ. गवई म्हणाले, एकीकरण तातडीने होणार नाही, कारण बरेच पाणी वाहून गेले. परंतु त्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.