शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

देशव्यापी संपातून शासकीय कर्मचा-यांची माघार

By admin | Updated: August 31, 2016 22:11 IST

देशातील प्रमख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. संपातून माघार घेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ -  देशातील प्रमख ११ केंद्रीय कामगार संघटनांनी २ सप्टेंबर रोजी पुकारलेल्या देशव्यापी संपातून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने माघार घेतली आहे. संपातून माघार घेत असलो, तरी संपाला नैतिक पाठिंबा राहील, अशी भूमिका बुधवारी महासंघाने स्पष्ट केली. महासंघाचे अध्यक्ष अ. द. कुलकर्णी यांनी सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँकांचे खाजगीकरण, कंत्राटी कामगार, शेतक-यांच्या आत्महत्या या प्रश्नांसाठी केंद्रीय कामगार संघटना संपावर जात आहेत. या मागण्यांना शासकीय कर्मचारी महासंघाचा नैतिक पाठिंबा आहे. मात्र कामगार कायद्यातील बदलाबाबत राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे. शिवाय महासंघाचे केंद्रीयप्रतिनिधी संसदेमध्ये यासंदर्भात जाब विचारणार आहेत. तोपर्यंत संपाची आवश्यकता नसल्याचे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तूर्तास तरी या संपामध्ये राजकारण दिसत असल्याचे मत महासंघाने व्यक्त केले आहे. शिवाय गरज पडल्यास नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात महासंघ बेमुदत संपात उतरेल, असा इशाराही महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांनी दिला आहे. तोपर्यंत शासकीय कर्मचा-यांनी संप पुकारून विनाकारण सर्वसामान्यांना वेठीस धरू नये, असे आवाहनही शिंदे यांनी केले आहे.अधिका-यांचाही पाठिंबाशासकीय कर्मचा-यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानेही संपात सामील होणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र देशातील कामगार संघटनांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याची माहिती महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली. राज्यातील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या मागण्यांचा सरकारने विचार करण्याचे आवाहनही कुलथे यांनी केले आहे.