शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शेतीच्या वादातून सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षकाचा खून

By admin | Updated: September 7, 2015 00:05 IST

एकास अटक, खामगाव तालुक्यातील घटना.

खामगाव (जि. बुलडाणा) : शेतीच्या वादातून सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा खून झाल्याची घटना लोणी गुरव येथे ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली.मोतीराम तुकाराम अहिर हे पोलिस विभागात सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सेवानवृत्त झाल्यानंतर ते खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे शेती करीत होते. शेतीच्या कारणावरुन त्यांचा गावातीलच गोपाल भीमराव लोणकर (वय ३५) या तरुणासोबत वाद होता. दरम्यान ५ सप्टेंबर रोजी रात्री मोतीराम अहिर घरात झोपले होते. श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्याने त्यांच्या पत्नी कौशल्याबाई पूजेसाठी गावातील मंदिरात गेल्या होत्या. मोतीराम अहिर हे एकटेच असल्याची संधी साधून गोपाल लोणकर याने घरात प्रवेश करुन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. पूजा आटोपल्यानंतर कौशल्याबाई घरी परतल्या असता त्यांना पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी आले. मात्र, चाकुचे घाव वर्मी लागल्याने अहिर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला . याप्रकरणी मृतकाची पत्नी कौशल्याबाई अहिर यांनी ६ सप्टेंबर रोजी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी गोपाल भीमराव लोणकर याचेविरुध्द कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली . पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.