शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

प्राध्यापकांच्या चालढकलीमुळे रखडतात निकाल

By admin | Updated: June 15, 2017 00:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी

- लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी करावी लागते. त्यामुळे यंदाही निकाल लांबणार आहेत.उन्हाळी परीक्षा आटोपून ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. १४ जूनपर्यंत केवळ ४८ पेपर्सचे निकाल जाहीर झाले असून अद्यापही २२५ ते २५० पेपर्सचे निकाल घोषित व्हायचे आहेत. उत्तरपत्रिकांच्या आॅनलाइन मूल्यांकनासाठी प्राध्यापक हजर राहात नसल्याने परीक्षा विभाग वेळेवर निकाल जाहीर करू शकत नाही, अशी माहिती मिळाली आहे. मूल्यांकनाचे रोख मानधन मिळत नसल्याने काही प्राध्यापकांनी याकडे पाठ फिरवली आहे.उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागावे, तसेच कामचुकार प्राध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी कुलगुरूंची भेट घेऊन करू.- पराग गुडधे, जिल्हाप्रमुख, युवासेना