शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांच्या चालढकलीमुळे रखडतात निकाल

By admin | Updated: June 15, 2017 00:37 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी

- लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले आहे. परीक्षा विभागाला मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना अक्षरश: विनवणी करावी लागते. त्यामुळे यंदाही निकाल लांबणार आहेत.उन्हाळी परीक्षा आटोपून ४५ दिवसांचा कालावधी उलटूनही निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. १४ जूनपर्यंत केवळ ४८ पेपर्सचे निकाल जाहीर झाले असून अद्यापही २२५ ते २५० पेपर्सचे निकाल घोषित व्हायचे आहेत. उत्तरपत्रिकांच्या आॅनलाइन मूल्यांकनासाठी प्राध्यापक हजर राहात नसल्याने परीक्षा विभाग वेळेवर निकाल जाहीर करू शकत नाही, अशी माहिती मिळाली आहे. मूल्यांकनाचे रोख मानधन मिळत नसल्याने काही प्राध्यापकांनी याकडे पाठ फिरवली आहे.उन्हाळी परीक्षांचे निकाल वेळेवर लागावे, तसेच कामचुकार प्राध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी कुलगुरूंची भेट घेऊन करू.- पराग गुडधे, जिल्हाप्रमुख, युवासेना